Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी

Climate change : देशातल्या शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. अवकाळी पावसानंतर आता पिकांवर किडींचा हल्ला सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी
Agriculture News Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 12:05 PM

नवी दिल्ली : राज्यात शेतकऱ्यांनी (Farmer) अजून नैसर्गिक संकट किती दिवस झेलायचं अशी चर्चा सुरु आहे. मागच्या पंधरा दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अनेक राज्यांना झोडपून काढले. अजूनही काही राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढच्या चोवीस तासात हवामान बदलाचे संकेत दिले आहेत. पण सध्या शेतात असलेल्या पिकांवर किडींनी हल्ला (Crop demaged) करण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी एक सुचना जाही केली आहे.

देशात पुढच्या चोवीस तासात हवामान बदलणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिली आहे. सध्या वाऱ्याचा वेग वाढणार असून २४ तासांत हवामानात बदल होणार आहे. ताशी 14 ते 18 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वातावरणातील बदलामुळे भाजीपाला व फळांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव एकाचवेळी होऊ शकतो.

शेतकऱ्यांना लागलेली कीड सुरुवातीला ओळखणं अधिक अवघड असतं. अशा स्थितीत शेतकरी एखाद्या औषधांची फवारणी पीकांवर करु लागतात. अशावेळी कीट कोणत्या पद्धतीची आहे, त्याचं निराकरण केल्यानंतर योग्य ती फवारणी करावी. त्याचबरोबर एखाद्या गोष्ट समजली नाहीतर, तिथं असलेल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याची तुम्ही भेट घ्या.

हे सुद्धा वाचा

कृषी अधिकारी काय म्हणतात…

डॉ. एसएस तोमर म्हणतात, की रस पिणारे अधिक कीटक पींकावर हल्ला करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल. अधिकतर भाजीपाला खराब होईल. सारखं-सारखं वातावरणात बदल होत असल्यामुळे अनेक कीटक पींकावर हल्ला करणार एवढं मात्र नक्की. देशात आज सुध्दा अनेक राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.