AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी

Climate change : देशातल्या शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. अवकाळी पावसानंतर आता पिकांवर किडींचा हल्ला सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी
Agriculture News Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 12:05 PM
Share

नवी दिल्ली : राज्यात शेतकऱ्यांनी (Farmer) अजून नैसर्गिक संकट किती दिवस झेलायचं अशी चर्चा सुरु आहे. मागच्या पंधरा दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अनेक राज्यांना झोडपून काढले. अजूनही काही राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढच्या चोवीस तासात हवामान बदलाचे संकेत दिले आहेत. पण सध्या शेतात असलेल्या पिकांवर किडींनी हल्ला (Crop demaged) करण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी एक सुचना जाही केली आहे.

देशात पुढच्या चोवीस तासात हवामान बदलणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिली आहे. सध्या वाऱ्याचा वेग वाढणार असून २४ तासांत हवामानात बदल होणार आहे. ताशी 14 ते 18 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वातावरणातील बदलामुळे भाजीपाला व फळांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव एकाचवेळी होऊ शकतो.

शेतकऱ्यांना लागलेली कीड सुरुवातीला ओळखणं अधिक अवघड असतं. अशा स्थितीत शेतकरी एखाद्या औषधांची फवारणी पीकांवर करु लागतात. अशावेळी कीट कोणत्या पद्धतीची आहे, त्याचं निराकरण केल्यानंतर योग्य ती फवारणी करावी. त्याचबरोबर एखाद्या गोष्ट समजली नाहीतर, तिथं असलेल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याची तुम्ही भेट घ्या.

कृषी अधिकारी काय म्हणतात…

डॉ. एसएस तोमर म्हणतात, की रस पिणारे अधिक कीटक पींकावर हल्ला करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल. अधिकतर भाजीपाला खराब होईल. सारखं-सारखं वातावरणात बदल होत असल्यामुळे अनेक कीटक पींकावर हल्ला करणार एवढं मात्र नक्की. देशात आज सुध्दा अनेक राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.