AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी

Climate change : देशातल्या शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. अवकाळी पावसानंतर आता पिकांवर किडींचा हल्ला सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

Agriculture News : पाऊस आणि गारपिटीनंतर पिकांवर किडींचा हल्ला! शेतकऱ्यांनी ही सूचना नक्की वाचावी
Agriculture News Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 13, 2023 | 12:05 PM
Share

नवी दिल्ली : राज्यात शेतकऱ्यांनी (Farmer) अजून नैसर्गिक संकट किती दिवस झेलायचं अशी चर्चा सुरु आहे. मागच्या पंधरा दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अनेक राज्यांना झोडपून काढले. अजूनही काही राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढच्या चोवीस तासात हवामान बदलाचे संकेत दिले आहेत. पण सध्या शेतात असलेल्या पिकांवर किडींनी हल्ला (Crop demaged) करण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी एक सुचना जाही केली आहे.

देशात पुढच्या चोवीस तासात हवामान बदलणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिली आहे. सध्या वाऱ्याचा वेग वाढणार असून २४ तासांत हवामानात बदल होणार आहे. ताशी 14 ते 18 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वातावरणातील बदलामुळे भाजीपाला व फळांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव एकाचवेळी होऊ शकतो.

शेतकऱ्यांना लागलेली कीड सुरुवातीला ओळखणं अधिक अवघड असतं. अशा स्थितीत शेतकरी एखाद्या औषधांची फवारणी पीकांवर करु लागतात. अशावेळी कीट कोणत्या पद्धतीची आहे, त्याचं निराकरण केल्यानंतर योग्य ती फवारणी करावी. त्याचबरोबर एखाद्या गोष्ट समजली नाहीतर, तिथं असलेल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याची तुम्ही भेट घ्या.

कृषी अधिकारी काय म्हणतात…

डॉ. एसएस तोमर म्हणतात, की रस पिणारे अधिक कीटक पींकावर हल्ला करतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल. अधिकतर भाजीपाला खराब होईल. सारखं-सारखं वातावरणात बदल होत असल्यामुळे अनेक कीटक पींकावर हल्ला करणार एवढं मात्र नक्की. देशात आज सुध्दा अनेक राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा