AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालव्याच्या पाण्यामुळं 22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी

भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

कालव्याच्या पाण्यामुळं  22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी
22 एकर धान शेतीचं नुकसान
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 14, 2021 | 2:28 PM
Share

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे यामुळं धान उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता मदतीचं आश्वासन दिलं आहे. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

हाता तोंडाशी आलेलं धान हातचं गेलं

लाखनी तालुक्यातील कोलारा, मुरमाडी तूप येथे बांधकाम सुरू करण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले. बांधकाम सुरू करण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानं आल्याने कोलारा व परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक गेलं आहे. पाणी शेतात आल्याने धानपीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धानातही पाणी साचले आहे.जवळपास 22 एकर क्षेत्रातील धानपिकला या पाण्याचा फटका बसला आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचंही नुकसान

अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील धान जलमय झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला असता त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे नुकसान झाले आहे. त्यांची आम्ही नुकसान भरपाई करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी एकरी पंधरा क्विंटल प्रमाणं नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलीय. नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु देणार नसल्याचं गुणवंत बावनकुळे या शेतकऱ्यानं सांगितलं. शेतकऱ्यांना धान उचलण्यासाठी लागणारा खर्च नुकसानभरपाई म्हणून द्यायला तयार असल्याचं कंत्राटदार योगेश ब्राम्हणकर यांनी सांगितलं आहे.

हिंगोलीत वातावरणीय बदलाचा रब्बीच्या पिकांना फटका

हिंगोलीत मागील दोन दिवसापासून आकाशात ढग दादूत येत आहेत. त्यामुळं याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसतांना दिसतोय, हिंगोलीत हरभरा पिकांवर मर नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. तर तुरीच्या फुलांची मोठी गळती होत असल्याने तुरीच्या पिकांना देखील फटका बसताना दिसत आहे.

इतर बातम्या:

NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

Bhandara water of canal lodge in 22 acer farm farmers demanded compensation form contractor

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा