AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचे नाव घेईना. मागील वर्षी राज्य सरकारकडून दोन वेळा कर्जमाफीही देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थेच आहेत. महाराष्ट्रात 2021 मध्ये 11 महिन्यात 2 हजार 948 शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली आहे.

शेतकऱ्यांवरचा आत्महत्येचा फेरा संपणार कधी, कर्जमाफी देऊनही गेल्या 11 महिन्यात 2500 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
Farmers suicide
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 23, 2022 | 8:10 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकऱ्यांच्या (Farmers) आत्महत्येचं (Suicide) सत्र काही थांबायचे नाव घेईना. मागील वर्षी राज्य सरकारकडून दोन वेळा कर्जमाफीही देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थेच आहेत. महाराष्ट्रात 2021 मध्ये 11 महिन्यात 2 हजार 948 शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर 2020 मध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 हजार 547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी महसूल विभागाने सांगितले आहे की, कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होत नाहीत. 2021 च्या जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद विभागात 804 तर नागपूर परिसरात 309 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर कोकणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली नाही.

विदर्भात परिस्थिती भयानक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सगळ्यात जास्त प्रमाण विदर्भात आहे. तेथील अमरावती जिल्ह्यामध्ये 331 तर यवतमाळमध्ये 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागितल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून योजना राबविण्यात आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मानसिकता बदलणे काळाची गरज

कृषीतज्ज्ञांच्या मते कर्जमाफीच्या पर्यायापेक्षा शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दिवाळखोरीत निघालेल्या शेतकऱ्यांसाठी योजना राबविणे महत्वाचे आहे. तर शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील ज्ञानदेव तालुले यांच्या मते मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची परिस्थितीत फरक पडणार आहे.

शेतकऱ्यांच्या समस्याही कायम स्वरूपी त्याच आहेत कधी मानवरूपी तर कधी नैसर्गिक संकटाचा सामना ही ठरलेलाच आहे. यावर्षीही प्रमाणपेक्षाही पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेल्या शेतातील पिकावर नांगर फिरवावा लागला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. कर्जाचा डोंगर असतानाच शेतातील पिकांवर कधी रोग पडतो तर कधी पुराचे पाणी शेतात घुसते. त्यामुळे कर्ज काढून झालेल्या पेरण्या तशाच पाण्यात सोडून द्यावा लागत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतकरी हातबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी योजना राबवणे गरजेचे असल्याचे मत कृषीतज्ज्ञ व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट

36 जिल्हे 72 बातम्या | 36 district 72 News | 23 January 2022

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?