AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हापूस आंब्याला सर्वाधिक दर का मिळतो? हापूसला इंग्रजी नाव अल्फान्सो कसं मिळालं?

राज्यात कोरोनाची लाट असली तरी फळांचा राजा हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. Maharashtra alphonso mango

हापूस आंब्याला सर्वाधिक दर का मिळतो? हापूसला इंग्रजी नाव अल्फान्सो कसं मिळालं?
केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 08, 2021 | 7:06 PM
Share

नवी दिल्ली: राज्यात कोरोनाची लाट असली तरी फळांचा राजा हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. कोकणातील हापूस आंब्याचे अनेक चाहते आहेत. हापूस आंब्याला तर थेट परदेशातूनसुद्धा मागणी आहे. देवगडचा हापूस अंबा असो किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा हे आंबे कितीजरी महागडे असले तरी लोक ते आवडीने खरेदी करतात. हापूस आंब्याची जपान, कोरिया आणि यूरोपमधील देशांमध्ये निर्यात केली जाते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये याची मागणी वाढत आहे. हापूस आंब्याला जीआय टॅग देखील मिळाला आहे. (Maharashtra alphonso mango so expensive costly know full details)

हापूसला अल्फांन्सो नाव कसं मिळालं?

हापूस आंब्याला इंग्रजीमध्ये अल्फांसो म्हटलं जातं. अल्फांन्सो नाव कसा मिळालं याचा इतिहास देखील गमतीशीर आहे. अल्फांन्सो नाव पोर्तुगीज युद्ध रणनीतीकार अफोंसो अल्बूकर्क याच्या नावावरुन पडलं आहे. अफोंसो दि अल्बूकर्कला बागा लावण्याचा छंद होता. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं त्यावेळी त्यानं आंब्यांची झाडं लावली होती. इंग्रजांना हे काम आवडलं होतं. अखेर अफोंसो दि अल्बूकर्क याच्या स्मरणार्थ अल्फान्सो हे नाव ठेवण्यात आलं आजही युरोपामध्ये अल्फान्सो म्हणजेच हापूस प्रसिद्ध आहे.

हापूसला सर्वाधिक दर

हापूस आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. किरकोळ बाजारात काही ठिकाणी हापूस आंबा 2 हजार रुपये डझनला विकला जातो. मात्र, उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्यापैकी 90 टक्के आंब्याची निर्यात केली जाते.

हापूस आंब्याची वैशिष्ट्ये

हापूस आंब्याचं वजन 150 ते 300 ग्रॅमच्या दरम्यान असतं. हा आंबा गोडी, सुगंध याबाबतीत इतर आंब्यापेक्षा वेगळा असतो. हापूस आंबा पिकल्यानंतर एक आठवड्यापर्यंत चांगला राहतो. यामुळे हापूस आंब्याची निर्यात करण्यात अडचण येत नाही. हापूस आंबा सर्वाधिक महाग आंबा म्हणून ओळखला जातो.हा आंबा किलोवर विक्री न होता डझनच्या मापात विक्री केला जातो. दिल्ली सारख्या शहरात हापूस आंब्याची विक्री किलोवर केली जाते.

संबंधित बातम्या:

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम

सांगलीत मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत, रत्नागिरीच्या हापूस पेटीला मिळाले….

(Maharashtra alphonso mango so expensive costly know full details)

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं