AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी ते कुमार मंगलम बिर्ला किती शिकले आहेत ? देशाच्या अब्जाधीशांची शैक्षणिक कामगिरी कशी होती ?

देशातील अब्जाधीशांनी किती शिक्षण घेतलेय हे तुम्हाला माहिती आहे का? आज हे लोक त्यांच्या त्यांच्या व्यवसायात अग्रणी आहेत. परंतू शिक्षण घेताना अनेकांनी परदेशी विद्यापीठातून शिक्षण घेतले तर काही अर्धवट सोडले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी पासून ते झेप्टोचे मालक कैवल्य वोहरा यांनी कोणते शिक्षण घेतले ते पाहूयात...

मुकेश अंबानी ते कुमार मंगलम बिर्ला किती शिकले आहेत ? देशाच्या अब्जाधीशांची शैक्षणिक कामगिरी कशी होती ?
Ambani to kumar manglam birala
| Updated on: Oct 12, 2025 | 4:46 PM
Share

भारतातील अब्जाधीशांच्या जग केवळ पैसा आणि बिझनेसपर्यंत मर्यादित नाही. हैराण करणारी बाब म्हणजे यातील अनेकांनी आपल्या यशाची सुरुवात कॉलेजच्या इयत्तेतून नव्हे तर अर्धवट डिग्री आणि अनोख्या निर्णयातून केली आहे. कोणी स्टॅनफोर्डमधून तर कोणी हार्वर्डमधून एमबीए केले. काहींनी शाळेतील शिक्षण अर्धवट सोडले, तर काहींनी मानद डॉक्टरेट मिळवली. M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 च्या नुसार भारताच्या टॉप 10 श्रीमंत लोकांचा शिक्षणाचा प्रवास सांगतोय की यशाचे मार्ग एक सारखा नसतो. चला तर पाहूयात देशाचे टॉप अब्जाधीश किती शिकले आहेत.

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे 9.55 लाख कोटी संपत्तीचे मालक असून सध्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी हिल ग्रेंज हायस्कूल मधून शिक्षण घेतले. आणि मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये स्नातक पदवी घेतली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए सुरु केले होते, परंतू ते शिक्षणमध्येच सोडून त्यांनी धीरुभाई अंबानी यांचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली.

गौतम अदानी

अहमदाबादच्या शेठ चिमनलाल नागिंदास विद्यालयातून आपले शालेय शिक्षण सुरु करणाऱ्या गौतम अदानी यांनी गुजरात युनिव्हर्सिटीत कॉमर्समध्ये प्रवेश घेतला, परंतू दुसऱ्या वर्षीच शिक्षण सोडले आणि तेथूनच व्यवसायाकडे वळले आणि स्वत:चा बिझनेस सुरु केला.

रोशनी नाडर मल्होत्रा

एचसीएल टेक्नोलॉजीजच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा यांनी नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे.

सायरस एस. पूनावाला

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी पुण्याच्या बिशप स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1966 मध्ये बीएमसीसी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर 1988 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली. त्याशिवाय ऑक्सफोर्ड आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाचुसेट्स येथून त्यांना मानद डॉक्टरेटने गौरवण्यात आले.

कुमार मंगलम बिर्ला

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स एण्ड इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन केले. आणि लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. ते चार्टर्ड अकाऊंटन्ट देखील आहेत. आणि लंडन बिझनेस स्कूलचे ते ऑनरेरी फेलो देखील राहिले आहेत.

निरज बजाज

कॅथेड्रल एण्ड जॉन कॉनन स्कूलमधील शिक्षणानंतर निरज बजाज यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून बी.कॉम केले. आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. सध्या ते बजाज ग्रुपचे चेअरमन आहेत.

दिलीप सांघवी

दिलीप सांघवी यांनी जे.जे.अजमेरा हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता येथून बी.कॉमची डिग्री मिळवली आहे. सध्या ते सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

अझीम प्रेमजी

विप्रो लिमिटेडचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी 1960 दशकात वडीलांचा व्यवसाय सांभाळला. आजही ते त्यांच्या साधेपणा आणि समाजसेवेसाठी ओळखले जातात.

कैवल्य वोहरा

Gen Z उद्योग कैवल्य वोहरा यांनी मुंबईतील कॉम्प्युटर इंजीनियरिंग सुरु केले आणि त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर अभ्यास अर्धवट सोडून त्यांनाी 19 व्या वयात Zepto ची सुरुवात केली.

Follow Us
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?.

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक.

Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव.

भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव

27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी.

27 जुलैपासून न्यायदेवता शनि वक्री होणार, ‘या’ 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात वाढणार अडचणी

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम.

IND vs ENG: टीम इंडियासमोर इंग्लंडचं 388 धावांचं कठीण आव्हान, लॉर्ड्सवर 1975नंतर मोठा विक्रम