AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविड-19 च्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकणारी भारत एकमेव मोठी अर्थव्यवस्था, हार्वर्डचे विश्लेषण

कोविड - 19 च्या साथीत जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसून त्यातून अनेक बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्थांनी पुनरागमन केले असेल तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचा ग्राफ कोविडआधीच्या सर्व ट्रेंडना मागे टाकणारा आहे.

कोविड-19 च्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकणारी भारत एकमेव मोठी अर्थव्यवस्था, हार्वर्डचे विश्लेषण
indian economy
| Updated on: Nov 22, 2025 | 9:11 PM
Share

कोविड – 19 साथीनंतर वास्तविक जीडीपी वाढीत भारत जगात सर्वोत्तम कामगिरी करणारा देश म्हणून पुढे आला असून त्याने अमेरिका आणि चीनसारख्या पॉवरहाऊसनाही मागे टाकल्याचे हार्वर्डचे प्राध्यापक जेसन फुरमन यांनी म्हटले आहे. हे आर्थिक लवचिकतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फुरमन यांनी शेअर केलेल्या एका प्रभावशाली ग्राफमध्ये 2019 ते 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या वास्तविक जीडीपीला कोविड साथी आधीच्या ट्रेंडच्या तुलना करीत आकडेवारी साजरी केली आहे. हा ग्राफ दाखवतो की बहुतांशी मोठ्या अर्थव्यवस्था 2020 च्या घसरणीच्या प्रदीर्घ प्रभावांशी झुंजत असताना भारताचा ग्राफ 2025 च्या मध्यापर्यंत शून्य रेषा ओलांडून +5 टक्क्यांकडे सातत्याने वाटचाल करत आहे.

फुरमन यांनी जागतिक रिकव्हरीच्या आपल्या विश्लेषणाच्या संदर्भात या चार्टमध्ये पाच प्रमुख अर्थव्यवस्था अमेरिका ( निळा ), युरो क्षेत्र ( हिरवा ) चीन ( राखाडी ), रशिया ( नारंगी ) आणि भारत ( हिरवा – सर्वात वरची जाणारी रेषा ) ची तुलना केली आहे. या सर्व देशांचा जीडीपी 2020 मध्ये नकारात्मक क्षेत्रात घसरलेला होता. युरो क्षेत्र – 25 टक्के, अमेरिका – 5 टक्के आणि चीन-10 टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे.

त्यानंतर रिकव्हरीचे मार्ग संपूर्णपणे वेगळे झाले आहेत. अमेरिकेने वेगाने पुनरागमन केले आणि 2025 पर्यंत +2 टक्क्यांवर तो कायम राहिला, ज्यात अमेरिकेच्या रेस्क्यू प्लान सारख्या आक्रमक वित्तीय प्रोत्साहन योजनांचे मोठे योगदान राहिले आहे. फुरमन यांच्या मते यामुळे अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत स्थायी हानी कमी झाली तरीही भारताची कामगिरी वेगळ्या स्तरावर राहिली आहे.

2020 मध्ये – 5 टक्क्यांच्या खालच्या स्तरावर पोहचल्यानंतर भारताच्या जीडीपीने 2020 पर्यंत साथीच्या आधीच्या ट्रेंडना मागे टाकले, साल 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था +3 टक्क्यांपर्यंत पोहचली. आणि साल 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत ती +5 टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था एकमात्र अशी अर्थव्यवस्था आहे ती केवळ वाढलीच नाही तर तिच्या दीर्घकालीन विकास मार्गाच्याही पुढे जात आहे. फुरमन हे यास तात्पुरत्या घटकांपेक्षा संरचनात्मक ताकदीशी जोडतात.

फुरमन यांनी अलिकडे एक्स पोस्टमध्ये म्हटले की भारताची धोरणांनी जागतिक आव्हानातही देशांतर्गत वापर आणि गुंतवणूक वाढवले. तर याच्या विरोधात युरोप ऊर्जा संकट आणि चीन रियल इस्टेट संकट आणि झिरो कोविड धोरणांशी झगडत राहिला आहे. चीनचा आलेख 2025 पर्यंत –5 पर्यंत स्थिर दिसत आहे. तर रशियाचा आलेख निर्बंधामुळे –8 टक्क्यांवर अडकला आहे.

युरो क्षेत्राचा आलेख आताही  –3 टक्क्यांवर आहे. येथे महागाई आणि भू-राजकीय तणाव प्रमुख अडचणी आहेत. अमेरिका देखील मजबूत असूनही मुख्यत: एआ चलित डाटा सेंटर गुंतवणूकीवर अवलंबून आहे. फुरमन यांच्यानुसार 2025 च्या पहिल्या सहामाहीची वृद्धीच्या 92 टक्के वाटा आहे.त्यामुळे याच्या स्थिरतेवर प्रश्न चिन्ह आहेत.

अर्थतज्ज्ञ भारताच्या या वेगाला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक मॉडेल मानत आहेत. आयएमएफच्या मते, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, तरुण लोकसंख्या आणि उत्पादन-आधारित प्रोत्साहनांसारख्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेची वार्षिक 78 टक्के वाढ शक्य झाली आहे. जागतिक मंदी असूनही भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधनिर्माण क्षेत्रातील निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली, तर आयटी सेवा स्थिर राहिल्या.

भारताचे 2027 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य 

खरं तर, भारत सरकारच्या धोरणांमुळे आणि आर्थिक शिस्तीमुळे वित्तीय तूट जीडीपीच्या 6 टक्क्यांपेक्षा कमी राहिलीज्यामुळे पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षेवर योग्य खर्च करता आला. त्यामुळे फुरमन यांचा ग्राफ एका महत्वाच्या बदलावर प्रकाश टाकत आहे. जेथे विकसित अर्थव्यवस्था स्थिरतेशी लढत असताना भारत साल 2027 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू पाहात आहे.

फुरमन यांच्या शब्दात म्हणायचे झाले तर जे त्यांनी अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवरील चर्चेदरम्यान सांगितले ते म्हणतात, बहुतेक देशांमध्ये तीव्र सुधारणा दिसून आल्या, परंतु प्रत्यक्षात फार कमी देश या कोविड मंदीच्या आघातातून पुढे जाऊ शकले. भारत त्या गटाचे नेतृत्व करतो .” जस जसे साल 2025 जवळ येत आहे. तसे या ग्राफचा संदेश स्पष्ट आहे की ताकद केवळ पुनरागमनाबद्दल नाही. ती भविष्याला नव्याने परिभाषित करणे आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?