AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!

Donation | अनेक दिग्गज भारतीय उद्योजक दान करतात. काही जणांनी शैक्षणिक संस्था पण सुरु केल्या आहेत. परोपकारी आणि गरजूंच्या हितासाठी त्यांची मदत कामी येते. काहींनी मोठ-मोठ्या ट्रस्ट स्थापन केल्या आहेत. या यादीत आता एका लेखिकेचे नाव जोडल्या गेले आहेत. एका लेखिकेने कोट्यवधी रुपये दान केले आहेत.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!
| Updated on: Feb 17, 2024 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली | 17 February 2024 : शिव नाडर, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, रतन टाटा हे दानशूरांमधील मोठे नाव आहे. दानशूरांच्या यादीत हुरुन इंडियामध्ये एका दाम्पत्याने पण नाव कोरले आहे. सुष्मिता आणि सुब्रतो बागची असे त्यांचे नाव आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलेंथ्रॉपिस्ट यादी 2023 अनुसार, सुष्मिता और सुब्रतो बागची हे दाम्पत्य भारतातील दानशुरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 1100000000 रुपयांहून अधिक रक्कम दान केली होती. तर सुष्मिता बागची यांनी एकट्याने गेल्य वर्षी 2130000000 रुपये दान केले होते. इतके मोठे दान केले असताना पण त्या प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात.

ओडिशामध्ये झाला जन्म

सुष्मिता बागची यांचा जन्म कटकमध्ये झाला. त्या प्रसिद्ध ओडिशा लेखिका शकुंतला पांडा यांची कन्या आहेत. त्यांनी आईच्याच पावलांवर पाऊल टाकलं आहे. सुष्मिता बागची पण एक प्रसिद्ध उडिया लेखिका झाल्या. त्यांचे महिलांसाठीचे मासिक सुचरिता हे लोकप्रिय आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठात त्या व्याख्याता, लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. त्या अवघ्या 15 वर्षांच्या असताना त्यांची पती सुब्रतो बागची यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चार वर्षांनी दोघांनी लग्न केले.

आईकडून मिळली प्रेरणा

  • सुष्मिता यांना आईकडूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. माईंडट्रीची सहसंस्थपक आणि एक समाजसुधारक म्हणून सुष्मिता बागची यांनी ओळख निर्माण केली. तशी त्यांनी लेखिका म्हणून पण ओळख निर्माण केली. त्यांनी प्रवास वर्णन, लघुकथा, विविध संग्रह, इंग्रजी आणि ओडिशा भाषेत पाच कादंबरी लिहिल्या.
  • मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारी एखादी व्यक्ती अथवा कुटुंब पहिल्या इंग्रजी कादंबरीचे मुख्य पात्र, एखाद्याला मानसोपचारतज्ज्ञ विश्वासार्ह आणि ओळखण्या योग्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बागची यांच्या लिखाणाची अनेकांना तोंडभर स्तूती केली आहे. कौतुक केले आहे. बागची यांना त्यांच्या सामाजिक काम, लिखाणाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2010 मध्ये अर्न्स्ट अँड यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इअर अवॉर्ड आणि 2013 मध्ये फोर्ब्स एशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे.

Follow Us
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज