AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता निवृत्तीचे वय वाढणार?, सरकारची योजना काय?, जाणून घ्या

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशातील लोकांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढवली पाहिजे.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 18, 2021 | 8:52 AM
Share
नोकरी शोधणाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशातील लोकांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन प्रणाली सुरू करावी.

नोकरी शोधणाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशातील लोकांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन प्रणाली सुरू करावी.

1 / 5
आर्थिक व्यवहार करताना अनेकदा बेफिकरी बाळगल्यामुळे भविष्यकाळात तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. आताच्या घडीला एखादी लहान वाटणारी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकते. त्यामुळे बँक, क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंबंधी कोणतेही व्यवहार करताना ग्राहकांना पुरेशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

आर्थिक व्यवहार करताना अनेकदा बेफिकरी बाळगल्यामुळे भविष्यकाळात तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. आताच्या घडीला एखादी लहान वाटणारी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकते. त्यामुळे बँक, क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंबंधी कोणतेही व्यवहार करताना ग्राहकांना पुरेशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

2 / 5
अहवालात म्हटले आहे की, कामकाजाच्या वयाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे किंवा त्यामुळे सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी होणार नाही आणि देशाला हे साध्य करणे कठीण आहे. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दल देखील सांगितले आहे.

अहवालात म्हटले आहे की, कामकाजाच्या वयाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे किंवा त्यामुळे सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी होणार नाही आणि देशाला हे साध्य करणे कठीण आहे. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दल देखील सांगितले आहे.

3 / 5
Womens Rights

Womens Rights

4 / 5
जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. हे देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के असेल. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. हे देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के असेल. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.