AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Goa Express : मुंबई-गोवा महामार्गावरती भीषण अपघात, दहा जणांचा जागीचं मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा बचावला

गुहागर तालुक्यातील हेदवी येथील काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील हेदवी परिसरातील काही नातेवाईक मंडळी रायगडच्या दिशेने निघाले आहेत.

Mumbai Goa Express : मुंबई-गोवा महामार्गावरती भीषण अपघात, दहा जणांचा जागीचं मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा बचावला
अपघातImage Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 19, 2023 | 10:17 AM
Share

रायगड – कोकणात मुंबई-गोवा (Mumbai-Goa expressway accident) महामार्गावरती झालेल्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील रेपोली (Repoli) भागात ट्रक आणि कारचा पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये दहा जणांचा जागीचं मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे. या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. भीषण अपघातामध्ये निलेश पंडित हा पाच वर्षाचा मुलगा दैव बलवत्तर म्हणून वाचला आहे.

गुहागर तालुक्यातील हेदवी येथील काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील हेदवी परिसरातील काही नातेवाईक मंडळी रायगडच्या दिशेने निघाले आहेत. गाडीतील सगळ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड या कागदपत्रावरुन त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. अपघातातून बचावलेल्या छोट्या मुलाचे नावही असलेल्या आधार कार्ड वरून मिळाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.