AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे कुणासोबतही घडू शकतो… तीन लाख बांगलादेशींना परत पाठवलं; काय आहे भानगड?

मुंबई क्राइम ब्रँचने एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातील मुस्लीम नागरिक भारतात स्थायिक होण्यासाठी हिंदूंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. जाणून घ्या.

हे कुणासोबतही घडू शकतो... तीन लाख बांगलादेशींना परत पाठवलं; काय आहे भानगड?
क्राईमImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Aug 14, 2025 | 2:00 PM
Share

तुम्ही प्रेमाच्या जाळ्यात अडकू शकतात. हे करताना तुम्हाला बांगलादेशी मुस्लीम फसवण्याची शक्यता आहे. कारण, आता अशा प्रकारचा नवा ट्रप आखल्या जात आहे. त्यामुळे बांगलादेशी मुस्लीम भारतात स्थाईक होऊ शकतात. हे कुणासोबतही घडू शकतं, त्यामुळे ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

बांगलादेशातील मुस्लीम नागरिक भारतात स्थायिक होण्यासाठी हिंदूंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. मंजू शर्मा ऊर्फ अल्ताफ शेख असे या महिलेचे नाव असून मुंबई गुन्हे शाखेने नुकतीच एका महिलेला अटक केली आहे. ही महिला बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात दाखल झाली होती. चौकशीदरम्यान तिने वर्षानुवर्ष बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून परदेशी नागरिकांना देशातच स्थायिक करण्याचे जाळे उघडकीस आणले आहे.

वाचा: शरीराचे दोन तुकडे, ब्रेस्टच कापून फेकलं, 500 लोकांकडून गुन्हा कबूल, तरीही खुनाचं रहस्य गुलदस्त्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ यांनी सांगितले की, बांगलादेशी नागरिक प्रथम एजंटांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये बनावट जन्म दाखले मिळवतात. त्या आधारे आधार कार्ड तयार केले जातात. कागदपत्रे मिळताच या घुसखोरांना भारतातील विविध शहरांमध्ये पाठवले जाते. येथे ते सामान्य लोकांप्रमाणे आपली ओळख लपवून स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात.

या टोळीच्या विशेष रणनीतीमध्ये लव्ह ट्रॅप लावून लग्न करण्याचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. अल्ताफ शेख यांनी कबूल केले की, महिला घुसखोर प्रामुख्याने हिंदू पुरुषांना लक्ष्य करतात, तर पुरुष घुसखोर हिंदू मुलींशी लग्न करून देशात कायमचे राहू इच्छितात.

मंजू शर्मा – अल्ताफ शेख

अल्ताफ शेख हिनी स्वत: हाच दृष्टिकोन अवलंबला. तिने आधी पश्चिम बंगालमार्गे भारतात प्रवेश केला, बनावट कागदपत्रे तयार केली आणि नंतर मुंबई गाठली आणि एका बारमध्ये पुरुषोत्तमप्रसाद शर्मा यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि लवकरच त्यांनी लग्न केले. त्यानंतर मंजू शर्मा या नावाने ती अनेक वर्षे भारतात राहत होती. तिचे आधार कार्डही पुरुषोत्तमने बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बनवले होते. मुंबई क्राइम ब्रँचने अल्ताफ आणि तिच्या पतीला 3 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली होती. या रॅकेटचे मूळ देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

एक हजार बांगलादेशींना परत पाठवले

गेल्या तीन महिन्यांत मुंबई पोलिसांनी सुमारे एक हजार बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून या टोळीशी संबंधित आणखी नावे मिळण्याची पोलिसांना आशा आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच