मुलाला सोडायला अरबाज-मलायका एकत्र, airport वरच रंगल्या गप्पा

मलायका अरोराने जेव्हापासून अरबाज खानपासुन विभक्त झाली आहे. तेव्हापासून हे दोघे जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा तिथं लोकांची चर्चा रंगते.

मुलाला सोडायला अरबाज-मलायका एकत्र, airport वरच रंगल्या गप्पा
अरबाज-मलायका एकत्र गप्पा
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:32 AM

मुंबई – मलायका अरोरा (malaika arora) बॉलिवूडमधली एक आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिच्या फॅन्स लाखोंच्या घरात असून ती त्यांच्यासाठी नेहमी नवीन गोष्टी सांगत असते. तसेच अरबाज खान (arbaaz khan) हा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळं चर्चेत असतो. मलायकाने अर्जुन कपूरसोबत (arjun kapoor) असलेल्या संबंधामुळे खान परिवारापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जेव्हा पण मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र दिसतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होतात. अरबाज आणि मलायका नुकतेच त्याच्या मुलाला सोडायला एअरपोर्टला आले होते, त्यादरम्यान दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यावेळी तिथं बोलत असलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या दोघांची पुन्हा एकदा चर्चा नेटक-यांमध्ये रंगल्या आहेत. दोघेही असे अनेकदा एकत्र दिसले आहेत, त्यामुळं विभक्त होण्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेकांना पडला असावा ?

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा चर्चा होते 

मलायका अरोराने जेव्हापासून अरबाज खानपासुन विभक्त झाली आहे. तेव्हापासून हे दोघे जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा तिथं लोकांची चर्चा रंगते. मलायका अरोरा आणि अरबाज यांचा प्रेमविवाह आहे. 1998 मध्ये दोघांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी दोघांनी घरच्यांची सहमती घेऊन लग्न देखील केलं. दोघांचं आयुष्य एकदम मस्त मजेत चाललं होतं. परंतु 2017 मध्ये त्यांनी दोघंही विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. मलायकाने काहीमोड घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत असून दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

अरोरा आणि अर्जुन कपूर विभक्त झाल्याची चर्चा 

ज्यावेळी मलायका आणि अरबाज यांनी 2017 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या मुलाला काय वाटलं असेल, समाज काय म्हणत असेल, त्यावेळी मलायका अधिक टेन्शनमध्ये होती. पण त्यावेळी माझ्या मुलाने अधिक साथ दिली. त्यामुळे त्यातून सहज बाहेर पडू शकली. सध्या अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र दिसत असल्याने त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. तसेच नेटकर-यांकडून दोघांनाही नेहमी कमेंटमध्ये लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात येतात. मध्यंतरी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही दोघं विभक्त झाल्याची चर्चा होती, परंतु मलाकाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती एक फोटो शेअर करत चाहत्यांना शांत केलं.

Prachee Shah Paandya : अभिनेत्री प्राची शाहचा 42 वा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Fact Check: ‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? ‘आयडीया ऑफ इंडियाच्या’? फोटोचं वास्तव काय?

Video | आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला? पूर्ण व्हिडीओ पहा काय घडलं

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.