AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई बॅग भर, मी घर सोडून जाणार’, मुलाचे शब्द ऐकून भारती सिंगला आले रडू, नेमकं काय घडलं?

कॉमेडियन भारती सिंग तिच्या नवीन व्लॉगमध्ये रडताना दिसत आहे. कारण तिचा मुलगा लक्ष्य म्हणाला की मी घर सोडून जाईल. नेमकं काय घडलं?

'आई बॅग भर, मी घर सोडून जाणार', मुलाचे शब्द ऐकून भारती सिंगला आले रडू, नेमकं काय घडलं?
| Updated on: Jan 08, 2026 | 5:33 PM
Share

Bharti Singh : भारती सिंग ही एक प्रसिद्ध भारतीय कॉमेडीयन कलाकार आहे, जी तिच्या कॉमेडी शो आणि सूत्रसंचालनासाठी ओळखली जाते आणि सध्या ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे.

अशातच आता भारती दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती खूपच आनंदात आहे. अशातच तिने तिच्या एका व्लॉगमध्ये तिचा पहिला तीन वर्षाचा मुलगा लक्ष्यने घर सोडायचे असल्याने त्याने आई भारतीला त्याचे सामान पॅक करायला सांगितले तेव्हा भारती भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. यासोबतच लक्ष्यने यामागचे कारण देखील उघड केले.

नेमकं काय घडलं?

भारती सिंगने तिच्या नवीन व्लॉगमध्ये मोठा मुलगा अचानक त्याच्या जाण्याची घोषणा करताना दिसतो. यानंतर त्याच्या जवळ बसलेली त्याची आई भारती ही लगेच म्हणाली की, यामुळेच मला अश्रू अनावर झाले. कारण लक्ष्य म्हणाला होता की आई, मी तुला सोडून जाणार आहे. त्यानंतर लगेच जाहीर केले होते की, तो तिला सोडणार नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने आईला मिठी मारली आणि तिला किस केलं.

यावर बोलताना भारतीने सांगितले की, माहिती नाही पण अचानक लक्ष्य म्हणाला की, माझी बॅग पॅक कर, मला जायचं आहे. मी तुम्हाला सोडून जाईन. त्यानंतर भारती म्हणाली की, अस नाही बोलायचं लक्ष्य. हे जर पापासमोर तू बोलला तर पापा देखील रडतील. आम्ही तुला आवडत नाही का? मग तू असा का बोलतो की मी घर सोडून जाईल. तुला आई रडते हे चांगले वाटते का? त्यानंतर भारती घाबरली होती की जेव्हा लक्ष्य म्हणाला की बॅग पॅक करा, मी घर सोडून जाईल. कुठे जाणार आहे हे पण सांगत नाही असं भारती म्हणाली.

भारती म्हणाली काजू दुसऱ्या नंबरवर

यानंतर भारतीने लक्ष्यकडून वचन घेतले की. यानंतर तो असं काही बोलणार नाही. यावर त्याने सांगितलं की तो कुठेही जाणार नाही. तो खाली खेळण्यासाठी जाणार आहे. लवकरच परत घरी येणार आहे. यानंतर भारती हसू लागते आणि म्हणते, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. काजू पेक्षाही जास्त. काजू हा दुसऱ्या नंबरवर आहे.

पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?.
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा.
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!.
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले.
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.