AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रीच्या ‘या’ अवयवाला चुकूनही स्पर्श करू नका, अन्यथा पश्चातापाची येईल वेळ

सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या एका अवयवाला स्पर्श करणे हे पुरुषांसाठी पश्चातापाची वेळ आणू शकते. सामुद्रिक शास्त्रामध्ये याचा उल्लेख केलाला आहे. आता हा अवयव कोणता जाणून घ्या...

| Updated on: Mar 04, 2026 | 5:15 PM
Share
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र (शरीराच्या अवयवांवरून व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणणारे शास्त्र) हे प्राचीन भारतीय ज्ञान आहे. यात शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. विशेषतः स्त्रियांच्या शरीरातील काही अवयवांना फार पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. सामुद्रिक शास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, स्त्रियांच्या एका विशिष्ट अवयवाला पुरुषांनी चुकूनही पाहणे किंवा स्पर्श करणे टाळावे. अन्यथा संबंधित पुरुषाला आर्थिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणी येऊ शकतात, असा विश्वास आहे.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र (शरीराच्या अवयवांवरून व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणणारे शास्त्र) हे प्राचीन भारतीय ज्ञान आहे. यात शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. विशेषतः स्त्रियांच्या शरीरातील काही अवयवांना फार पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. सामुद्रिक शास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, स्त्रियांच्या एका विशिष्ट अवयवाला पुरुषांनी चुकूनही पाहणे किंवा स्पर्श करणे टाळावे. अन्यथा संबंधित पुरुषाला आर्थिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणी येऊ शकतात, असा विश्वास आहे.

1 / 5
सामुद्रिक शास्त्रानुसार, स्त्रीच्या नाभीला विशेष दिव्य शक्ती मानली जाते. अनेक धार्मिक परंपरेत नाभीत देवी कालीची किंवा लक्ष्मीची ऊर्जा वास करते, असे सांगितले जाते. म्हणूनच पुरुषांनी (नात्यातील पतीसुद्धा) प्रेम किंवा इतर कोणत्याही प्रसंगी नाभीला हात लावू नये. असा स्पर्श केल्यास देवी रागावते आणि व्यक्तीवर दुःखांचा डोंगर कोसळतो, गरिबी येऊ शकते किंवा आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होतात, असा प्राचीन समज आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, अशी समज आहे.

सामुद्रिक शास्त्रानुसार, स्त्रीच्या नाभीला विशेष दिव्य शक्ती मानली जाते. अनेक धार्मिक परंपरेत नाभीत देवी कालीची किंवा लक्ष्मीची ऊर्जा वास करते, असे सांगितले जाते. म्हणूनच पुरुषांनी (नात्यातील पतीसुद्धा) प्रेम किंवा इतर कोणत्याही प्रसंगी नाभीला हात लावू नये. असा स्पर्श केल्यास देवी रागावते आणि व्यक्तीवर दुःखांचा डोंगर कोसळतो, गरिबी येऊ शकते किंवा आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होतात, असा प्राचीन समज आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, अशी समज आहे.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातही पती-पत्नीच्या नात्यातील काही परिस्थितींमध्ये पत्नी स्वतः पतीची सर्वात मोठी शत्रू बनू शकते, असे सांगितले आहे. चाणक्यांच्या मते, जेव्हा पती पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती पत्नी पतीसाठी मोठा शत्रू ठरते. तिची नजर नेहमी पतीवर असते आणि ती ओझे बनते. जुगार, दारू किंवा इतर व्यसन असलेला पती पत्नीला आवडत नाही. अशा पुरुषामुळे पैशाची उधळपट्टी होते, त्यामुळे तो पत्नीचा शत्रू बनतो. सतत खोटे बोलणारा पतीही पत्नीचा शत्रू ठरतो. एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नाते तुटू शकते.

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातही पती-पत्नीच्या नात्यातील काही परिस्थितींमध्ये पत्नी स्वतः पतीची सर्वात मोठी शत्रू बनू शकते, असे सांगितले आहे. चाणक्यांच्या मते, जेव्हा पती पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती पत्नी पतीसाठी मोठा शत्रू ठरते. तिची नजर नेहमी पतीवर असते आणि ती ओझे बनते. जुगार, दारू किंवा इतर व्यसन असलेला पती पत्नीला आवडत नाही. अशा पुरुषामुळे पैशाची उधळपट्टी होते, त्यामुळे तो पत्नीचा शत्रू बनतो. सतत खोटे बोलणारा पतीही पत्नीचा शत्रू ठरतो. एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नाते तुटू शकते.

3 / 5
चाणक्य सांगतात की, खरे बोलणारा आणि विश्वासू जोडीदार महिलांना नेहमी आवडतो. व्यसन किंवा दुसऱ्या स्त्रीकडे लक्ष देणारा पती स्वतःच नात्यातील समस्या निर्माण करतो. हे सर्व प्राचीन शास्त्र आणि नीतींमधील मान्यता आहेत, ज्या आजही अनेकजणांचे मार्गदर्शन करतात. मात्र, प्रत्येक नाते आदर, विश्वास आणि समजुतीवर टिकते.

चाणक्य सांगतात की, खरे बोलणारा आणि विश्वासू जोडीदार महिलांना नेहमी आवडतो. व्यसन किंवा दुसऱ्या स्त्रीकडे लक्ष देणारा पती स्वतःच नात्यातील समस्या निर्माण करतो. हे सर्व प्राचीन शास्त्र आणि नीतींमधील मान्यता आहेत, ज्या आजही अनेकजणांचे मार्गदर्शन करतात. मात्र, प्रत्येक नाते आदर, विश्वास आणि समजुतीवर टिकते.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.