AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको घरी नसताता आणायचा मुली… स्वतःला नीच म्हणवणाऱ्या अभिनेत्याने तरुणीचं अपहण केलं आणि…

अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं वास्तव समोर... बायको घरी नसताना आणायचा मुली... दारूमुळे आयुष्य केलं उद्ध्वस्त... स्वतःला नीच म्हणवणाऱ्या अभिनेत्याने तरुणीचं अपहण केलं आणि..., सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

बायको घरी नसताता आणायचा मुली... स्वतःला नीच म्हणवणाऱ्या अभिनेत्याने तरुणीचं अपहण केलं आणि...
अभिनेता पियुष मिश्रा
| Updated on: Dec 22, 2025 | 9:44 AM
Share

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम स्वतःचं आयुष्य खासगी ठेवतात… पण असे देखील अनेक सेलिब्रिटी आहेत. जे भूतकाळात केलेल्या चुका सांगण्याची हिंमत ठेवतात. अशाच अभिनेत्यांपैकी एकाने स्वतःच्या आयुष्याचं वास्तव सांगितलं. दारूमुळे त्याने आयुष्यातील जवळपास दोन दशक उद्ध्वस्त केली. शिवाय बायको देखील त्याने फसवणूक केलं. यावेळी अभिनेत्याने धक्कादायक सत्य सांगितलं ते म्हणजे, लग्नासाठी अभिनेत्याने तरुणीचं अपहरण केलं… अशात हा अभिनेता कोण असेल? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता आणि गायक पियुष मिश्रा आहे… पियुष याने जवळपास 1980 ते 2005 पर्यंत दारुचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्यानेत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पियुष याच्या पत्नीचं नाव प्रिया आहे. लग्नासाठी अभिनेत्याने प्रियाचं अपहरण केलं होतं.

पियुष म्हणाला, ‘खरी समस्या अशी होती की मी एक घाणेरडा, नीच आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट व्यक्ती होतो. प्रिया हिने सर्वकाही मोठ्या धैर्याने पाहिलं आणि 2006 मध्ये उपचारासाठी मला एका संस्थेत घेऊन गेली… मला माझ्या पत्नीची देखील काळजी नव्हती आणिम माझ्या मुलाची देखील नाही…. आज विचार करुन मला रडायला येतं की मी माझ्या आई आणि पत्नीसोबत किती वाईट वर्तन केलं आहे.’

पियुष याने सांगितल्यानुसार, २०१० मध्ये अभिनेत्याच्या पत्नीने त्याला इगतपुरी येथील विपश्यनेला पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या आत्म्याला खूप शांती मिळाली. अभिनेता म्हणाला, ‘सुरुवातीला मला त्रास झाला. पण माझ्या मनात अपराधाची भावना आली… त्यानंतर मी सर्वांची माफी देखील मागितली…’

पत्नीला देखील खूप त्रास दिला… यावर देखील अभिनेत्याने खंत व्यक्त केली. ‘पत्नी घरी नसताना मी दुसऱ्या मुलींना घरी आणायचो… हे मी पत्नीला सांगितलं… माझी अशी वागणूक तिच्यासाठी प्रचंड कठीण झाली होती. पण तिच्यापासून मी काही लपवलं नाही… पण आता मला चांगलं वाटत आहे… माझी पत्नी खूप सहनशील आहे आणि आता तिला सगळं कळतंय. ‘

पियुष मिश्रा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘मकबूल’, ‘तमाशा’ आणि ‘इंडियन 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्याने काम केलं आहे. “ब्लॅक फ्रायडे” आणि “गँग्स ऑफ वासेपूर” सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना गीतकार म्हणून ओळख मिळाली.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....