AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…

Actress Life | घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न... लग्नाआधी राहिली गरोदर, सावत्र मुलगी आणि स्वतःचा मुलगा देखील तिला नाही म्हणत आई, अनेक वर्षांनंतर म्हणाली..., लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे अभिनेत्रीला करण्यात आलं होतं ट्रोल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण...
| Updated on: May 13, 2024 | 9:37 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं. तर अनेक अभिनेत्री लग्नाआधी गरोदर राहिल्या, ज्यामुळे अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण आता ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्रीने घटस्फोटानंतर लग्न दुसरं लग्न केलं आणि लग्नाआधीच गरोदर राहिली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री दिया मिर्झा आहे. दिया हिने दुसरं लग्न उद्योजक वैभव राखी यांच्यासोबत केलं. लग्नानंतर काही महिन्यात दोघांनी मुलगा अवयान याचं जगात स्वागत केलं.

दिया हिच्या दुसऱ्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, वैभव राखी यांचं देखील दिया हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. वैभव यांना देखील एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. दिया पती वैभव आणि सावत्र मुलगी समायरा हिच्यासोबत एकाच घरात राहते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिया हिने मोठं सत्य सांगितलं आहे. दिया हिला सावत्र मुलगी आणि तिचा स्वतःचा मुलगा देखील आई म्हणून हाक मारत नाही.

अभिनेत्री म्हणाली, ‘मी समायरा हिला कधीच सांगितलं नाही मला आई म्हणून हाक मार आणि मला अशा अपेक्षा देखील नाही की तिने मला आई, मम्मी किंवा मम्मा म्हणून बोलवावं… तिची आई आहे, जिला ती आई म्हणून बोलावते… मी तर समायरा हिचे आभार मानते कारण अवयान देखील माला दिया म्हणून बोलावतो.’

‘समायरा आणि अवयान दोघे मला दिया म्हणून बोलावतात. कधी-कधी अवयान मला दिया मॉम म्हणून बोलावतो, जे ऐकायला फार विनोदी असतं. अवयान आता बोलायला लागला आहे. पण आई हा शब्द तो फार उशीरा बोलला. पण जेव्हा अवयान याने मला आई म्हणून हाक मारली तेव्हा वैभव याने व्हिडीओ शूट केला. जो मी कायम ऐकत असते. ऐकून मला आनंद मिळतो..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

दिया मिर्झा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्तेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?