AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेब मरताना काय विचार करत होता? अखेरचे शब्द काय बोलला?; शब्द ऐकून तुम्हीही…

छावा सिनेमामुळे औरंगजेबाच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातील घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्याच्या अत्याचारापासून ते त्याच्या मृत्यूच्या क्षणातील चिंता आणि शेवटचे शब्द काय होते, याचीच चर्चा आपण करणार आहोत. औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेपासून ते त्याच्या अखेरच्या क्षणांच्या वेदनांपर्यंतचा ऊहापोह करणार आहोत.

औरंगजेब मरताना काय विचार करत होता? अखेरचे शब्द काय बोलला?; शब्द ऐकून तुम्हीही...
aurangzebImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2025 | 7:36 PM
Share

‘छावा’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा मिळाला आहे. छत्रपती संभाजी राजे यांचं जीवन चरित्र, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं बलिदान पुन्हा एकदा लोकांसमोर आलं आहे. या सिनेमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. छावा सिनेमात संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणाऱ्या विक्की कौशलच्या अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. तर औरंगजेबची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचंही प्रेक्षक कौतुक करत आहे. अक्षय खन्नाने खुंखार औरंगजेब जसाच्या तसा उभा केला आहे. त्यामुळेच छावा सोबत औरंगजेबही इंटरनेटवर चांगलाचा ट्रेंड करत आहे. औरंगजेबाला अखेरपर्यंत मराठ्यांना जिंकता आलं नव्हतं. त्याचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला. पण त्याला मराठ्यांना हरवता आलं नाही. मरताना औरंगजेबाची परिस्थिती कशी होती? त्याचे अखेरचे शब्द काय होते? (Aurangzeb’s last words)याचाच घेतलेला हा आढावा. जगभरात पुन्हा एकदा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.