AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushmann Khurrana | चित्रपट फ्लाॅप होण्याचे कारण सांगत आयुष्मान खुराना म्हणाला की, आपला देश अजूनही…

डाॅक्टर जी या चित्रपटात आयुष्मान डाॅक्टराचा भूमिकेत होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप जास्त अपेक्षा होत्या.

Ayushmann Khurrana | चित्रपट फ्लाॅप होण्याचे कारण सांगत आयुष्मान खुराना म्हणाला की, आपला देश अजूनही...
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2022 | 10:47 PM
Share

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानासाठी गेले काही दिवस ठीक गेले नसून सातत्याने आयुष्मानचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. सुरूवातीच्या काळात आयुष्मानने अनेक हीट चित्रपट दिले. मात्र, अनेक आणि नुकताच रिलीज झालेला डाॅक्टर जी हे चित्रपट बाॅक्स आॅफिसर फ्लाॅप गेल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. डाॅक्टर जी या चित्रपटात आयुष्मान डाॅक्टराचा भूमिकेत होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही.

सततच्या फ्लाॅप चित्रपटांवर बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, मी कधीच चित्रपट फ्लाॅप गेल्यावर खूप काही विचार करत बसत नाही. कारण मी सुरूवातीपासूनच अशा स्टोरी घेतल्या की, ज्यावर इतर कलाकार काम करत नाहीत.

आयुष्यान खुराना म्हणाला की, आपला भारत देश हा होमोफोबिक देश आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात अशा चित्रपटातून केली ज्यात काम करणे अनेकांना आवडत नव्हते. परंतू हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करू शकले नाहीत हे खरोखरच दुर्दैवी आहे.

याचे खरे कारण म्हणजे आपला देश अजूनही होमोफोबिक विचारसरणीत बुडालेला आहे, असेही आयुष्मान म्हणाला आहे. मी कधीच हीट आणि फ्लाॅपवर लक्ष दिले नाहीये. मी प्रत्येक चित्रपटामध्ये माझे बेस्ट देण्याचाच काम प्रयत्न करतो.

पुढे आयुष्मान म्हणाला की, खरे सांगायचे आहे तर माझे जवळपास सर्वच चित्रपट फार कमी बजेटचे असतात. यामुळे चित्रपट फ्लाॅप गेला तरीही खूप काही जास्त नुकसान होत नाही.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण