AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचा 40 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीच्या आरोपांवर स्पष्टच म्हणाला, “मी 2-4 लग्न..”

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुनीताने पुन्हा एका मुलाखतीत गोविंदावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला आहे. त्यावर आता पहिल्यांदाच गोविंदाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोविंदाचा 40 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीच्या आरोपांवर स्पष्टच म्हणाला, मी 2-4 लग्न..
Sunita Ahuja and GovindaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2026 | 12:12 PM
Share

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुनीताने गोविंदावर थेट विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे वयाच्या 63 व्या वर्षी मुलाचं करिअर घडवण्याकडे, मुलीच्या लग्नाकडे लक्ष देण्याऐवजी गोविंदा अफेअरमध्ये गुंतल्याचं धक्कादायक वक्तव्य तिने केलं आहे. पत्नीच्य या सर्व आरोपांवर अखेर गोविंदाने आपली बाजू मांडली आहे. “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन लग्न केले आहेत का”, असा सवाल गोविंदाने केला.

सुनीताबद्दल काय म्हणाला गोविंदा?

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गोविंदाला सुनीताच्या आरोपांविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन वेळा लग्न केलंय का? जे लोक इतक्या वेळा लग्न करतात, त्यांच्या पत्नी याविषयी काहीच बोलत नाहीत. त्या मस्त फिरतात, मजा करतात. फिल्म इंडस्ट्रीत अशा गोष्टींचं गॉसिप केलं जात नाही. या इंडस्ट्रीत मी क्वचितच एखाद्याला निष्कलंक पाहिलंय.” यावेळी गोविंदाने असंही सांगितलं की त्याची पत्नी आणि पुतण्या कृष्णा अभिषेक यांचा त्याच्याविरुद्ध वापर केला जात आहे.

“कृष्णा अभिषेकचे टीव्ही शो पाहिलात तर लेखक त्याला माझा अपमान करणाऱ्या गोष्टी बोलायला लावतात. मी त्यालासुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की, माझा अपमान करण्यासाठी तुझा वापर केला जातोय, तू सावध राहा. जेव्हा मी कृष्णाला इशारा दिला, तेव्हा सुनीता चिडली. मला कळत नाही की हे लोक कधी एकमेकांवर रागावतात आणि कधी ठीक असतात. मी तर अत्यंत साधा माणूस आहे”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.

गोविंदाने त्याच्या मुलाचं करिअर घडवायला मदत केली नाही, असाही आरोप सुनीताने केला होता. त्यावर उत्तर देताना गोविंदा म्हणाला, “मी माझ्या क्षमतेनुसार काम करतोय. मी निर्माते किंवा दिग्दर्शकांशी माझ्या मुलांबद्दल बोलत नाही. ही इंडस्ट्री माझं कुटुंब आहे. जिथे मी पैसा आणि प्रसिद्ध कमावतो, त्यामुळे मी तिला कलंकित करू इच्छित नाही. पण या इंडस्ट्रीत सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे, कारण या गोष्टी विनाकारण घडत नाहीत. एक कट रचला जातोय. लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या आयुष्यात अशा समस्या निर्माण करू नका, ज्यामुळे मला आणि विशेषत: माझ्या कुटुंबाला दबावाखाली राहावं लागेल.”

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार