AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी 2 वर्षे हॉटेलच्या त्या एकाच खोलीत का राहत होत्या? जेवण मात्र यायचं दुसऱ्याच ठिकाणाहून; शेफने सांगितली ती घटना

प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांनी श्रीदेवीबाबत एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हॉटेलमध्ये श्रीदेवी तब्बल दोन वर्ष वास्तव्यासाठी होत्या. तसेच त्या कधीही त्या हॉटेलचं अन्न न खाता बाहेरून डब्बा मागवायच्या. हरपाल यांनी श्रीदेवीसोबतच अनेक बॉलिवूड स्टारचे किस्से सांगितले आहेत.

श्रीदेवी 2 वर्षे हॉटेलच्या त्या एकाच खोलीत का राहत होत्या? जेवण मात्र यायचं दुसऱ्याच ठिकाणाहून; शेफने सांगितली ती घटना
Sridevi stayed in the same room at the Centaur Hotel for 2 yearsImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 16, 2025 | 9:04 PM
Share

एकेकाळी मुंबईचा जुहू परिसर केवळ समुद्रकिनारे आणि बंगल्यांसाठीच नव्हे तर एका खास हॉटेलसाठीही प्रसिद्ध होता. हे हॉटेल म्हणजे सेंटॉर हॉटेल. हे असे ठिकाण होते जिथे बॉलिवूड स्टार्स राहत असतं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तेथील आठवणी आजही ताज्या आहेत. अशीच एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी देखील त्या हॉटेलमध्ये राहिल्या आहेत तेही तब्बल 2 वर्ष. त्यांचे अनेक रंजक किस्से देखील तिथे घडले आहेत. अलीकडेच, सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीत, प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांनी श्रीदेवीशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से सांगितले. जेव्हा ते देखील याच जुहूमधील लोकप्रिय सेंटॉर हॉटेलमध्ये काम करत होते. हे हॉटेल एकेकाळी बॉलिवूड स्टार्सचे सर्वात मोठे हँगआउट होते.

श्रीदेवी का राहिल्या होत्या त्या हॉटेलमध्ये 2 वर्ष

श्रीदेवी सलग दोन वर्षे त्या हॉटेल एका खोलीत तब्बल 2 वर्ष राहिल्या. हो, त्यांनी त्यांची एक रुम निश्चित केली होती.आणि त्या तथेच राहणे पसंत करत असतं. पण दोन वर्ष त्याच हॉटेलमध्ये राहून देखील त्या क्वचितच त्या हॉटेलचं जेवण खात असे. त्यांचा स्पॉट बॉय दररोज एका ठिकाणाहून त्यांचा टिफिन आणत असे, ज्यामध्ये मंगळुरू जेवण असायचे. माशांची करी, मसालेदार पदार्थ आणि बरेच काही. पण जेव्हा श्रीदेवी यांना फक्त साधी डाळ आणि वाफवलेला भात हवा असायचा तेव्हा या हॉटेलमधून त्या ऑर्डर करायच्या. त्यांच्या ग्लॅमरमागील साधेपणा तेथील लोकांना नेहमीच आश्चर्यचकित करत असे.

संपूर्ण बॉलिवूड हॉटेलमध्ये होते

हरपाल सिंग पुढे म्हणाले, ‘त्या वेळी संपूर्ण बॉलिवूड आमच्या हॉटेलमध्ये दिसत असे. आम्ही धर्मेंद्रजींच्या मुलाचे लग्न, पुरस्कार सोहळे पाहिले आणि माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीची भरारीही याच हॉटेलच्या कार्यक्रमांमध्ये पाहिली आहे. श्रीदेवीजी देखील अनेकदा आमच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये येत असत. खरे सांगायचे तर, त्या वेळी आमचे हॉटेल स्टार्सचे केंद्र बनले होते.’ असं म्हणत त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.

अमिताभ बच्चन यांची सवयही सांगितली

एवढेच नाही तर हरपालने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित देखील एक मजेदार किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा अमिताभ जी त्यांच्या कुटुंबासोबत जया जी, अभिषेक आणि श्वेता यांच्यासोबत यायचे तेव्हा ते जेवताना खूप काळजी घ्यायचे. अभिषेकच्या ताटात काही अन्न शिल्लक राहिले तर बिग बी लगेच त्याला फटकारायचे आणि अभिषेकला ताटात उरलेले अन्न देखील सगळं संपवायला सांगायचे.’

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका