AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय थलपती ठरला देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता, शाहरुखलाही टाकले मागे

विजय थलपती देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. विजय थलपती लवकर राजकारणात प्रवेश करणार असल्याने त्याचा हा अखेरचा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

विजय थलपती ठरला देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता, शाहरुखलाही टाकले मागे
| Updated on: Sep 15, 2024 | 7:46 PM
Share

दक्षिण भारतीय अभिनेता विजय थलपती हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी त्याने 275 कोटी रुपये घेतले आहे. साऊथ सुपरस्टार विजय थलपती याने लागोपाठ अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हीट झाले आहेत. या चित्रपटाला त्याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट म्हणून म्हणून पाहीले जात आहे.

‘थलपती 69’ या चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते अनेक दिवसांपासून पाहात होते. कन्नड आणि तेलगु इंडस्ट्रीजमध्ये अनेक ब्लॉकब्लास्टर चित्रपट देणाऱ्या प्रोडक्शन हाऊस चित्रपट तयार करीत आहे. याआधी शाहरुख खान याला अलिकडील त्याच्या चित्रपटातून सर्वाधिक 250 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्यामुळे आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्यात शाहरुखचा नंबर विजय थलपती याने हिसकावला आहे.

राजकारणाला स्पर्श नसलेला चित्रपट

‘थलपती 69’ या चित्रपटाची घोषणा 13 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता विजय थलपती हा दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या सोबत काम करणार आहे. ‘थलपथी 69’ हा एक संपूर्णपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असून आणि विजय थलपती राजकारणात प्रवेश करणार असला तरीही हा चित्रपट राजकीय विषयांना स्पर्श करणार नाही असे विनोथ यांनी चाहत्यांना वचन देताना म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.