AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणं टाळा… जाणून घ्या!

तुम्हीही तुमचे वजन कमी करू इच्छित असाल तर पाच पांढरे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.

Weight Loss : व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणं टाळा... जाणून घ्या!
| Updated on: Jun 14, 2023 | 10:09 PM
Share

Health : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. तसंच दररोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामही करायला वेळ मिळत नाही त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहत नाही. मग आपले वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. जर तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं तर हे पाच पांढरे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.

तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात बदल करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या आहारातून पाच पांढरे पदार्थ काढून टाकावे लागतील. या संदर्भात वेदांत हॉस्पिटलचे एंडोवस्कुलर डॉ. राजीव पारख यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी वजन कमी करण्यासाठी आहारातून पीठ, तांदूळ, साखर, दूध आणि मीठ या पदार्थांना वगळण्यास सांगितलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी पिठापासून बनवलेले पदार्थ , पांढरा भात, साखर आणि साखरेचे पदार्थ तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ आणि मीठ खाणं बंद करावं. विशेषतः रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाणं बंद करावे असं केल्याने तुमचे वजन सहज कमी होईल आणि त्याचा प्रभाव तुम्हाला एका आठवड्यात दिसून येईल.

पुढे डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या चार तास आधी जेवण करा. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नका कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल तर ती लगेच सुधारा त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागेल.

Follow Us
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.