AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा खूप आवडतो? कच्चा कांदा खाल्ल्याने होणारं नुकसान वाचाच!

जास्त कच्चा कांदा खाणं किती हानिकारक ठरू शकतं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते.

कांदा खूप आवडतो? कच्चा कांदा खाल्ल्याने होणारं नुकसान वाचाच!
Raw onion disadvantages
| Updated on: Jul 07, 2023 | 1:53 PM
Share

मुंबई: बऱ्याच लोकांना कांदा खूप आवडतो. कांद्या शिवाय त्यांना अगदी जेवण सुद्धा जात नाही. कांदा सुद्धा कसा? कच्चा कांदा! पण कच्चा कांदा खाणं किती फायदेशीर ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का? जास्त कच्चा कांदा खाणं किती हानिकारक ठरू शकतं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते.

  1. कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आतड्यांना हानी पोहोचू शकते. होय, कच्च्या कांद्यामुळे आपल्या शरीरात साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाची समस्या उद्भवते. जे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कच्च्या कांद्याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
  2. कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते, त्यामुळे ही ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
  3. जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता होऊ शकते, म्हणून आपण जास्त प्रमाणात त्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. जास्त फायबर खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे कच्च्या कांद्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.