AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा खूप आवडतो? कच्चा कांदा खाल्ल्याने होणारं नुकसान वाचाच!

जास्त कच्चा कांदा खाणं किती हानिकारक ठरू शकतं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते.

कांदा खूप आवडतो? कच्चा कांदा खाल्ल्याने होणारं नुकसान वाचाच!
Raw onion disadvantages
| Updated on: Jul 07, 2023 | 1:53 PM
Share

मुंबई: बऱ्याच लोकांना कांदा खूप आवडतो. कांद्या शिवाय त्यांना अगदी जेवण सुद्धा जात नाही. कांदा सुद्धा कसा? कच्चा कांदा! पण कच्चा कांदा खाणं किती फायदेशीर ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का? जास्त कच्चा कांदा खाणं किती हानिकारक ठरू शकतं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते.

  1. कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आतड्यांना हानी पोहोचू शकते. होय, कच्च्या कांद्यामुळे आपल्या शरीरात साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाची समस्या उद्भवते. जे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कच्च्या कांद्याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
  2. कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते, त्यामुळे ही ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
  3. जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता होऊ शकते, म्हणून आपण जास्त प्रमाणात त्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. जास्त फायबर खाल्ल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे कच्च्या कांद्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.