AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक तणाव आणि बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय; फक्त एकच करा राव!

सुपरफूड म्हणून अंजीरला ओळखले जाते.अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात मात्र सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. अंजीर हे अतिशय गोड आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे पण याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर अति प्रमाणात खाल्ल्याने ते हानिकारक देखील ठरू शकते.

मानसिक तणाव आणि बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय; फक्त एकच करा राव!
Fig Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 23, 2024 | 8:45 AM
Share

ड्रायफ्रूट्स मध्ये सुपरफूड म्हणून अंजीरला ओळखले जाते.अंजीर हे फळ म्हणून कोणत्याही स्वरूपात सुकवता येते बहुतेक लोक ओल्या पेक्षा सुके अंजीर पसंत करतात. अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात मात्र सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. पचनासाठी आणि पोटासाठी अंजीर चांगले असतात जेव्हा तुम्ही अंजिराचा रस पिता तेव्हा ते मधासारखे बनते आणि तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

अंजीरामुळे ऍसिडिटी, सूज आणि बद्धकोष्ठता दूर होते त्यासोबतच शरीराला शक्ती देते. अशक्तपणा असल्यास दररोज भिजवलेल्या अंजीराचे सेवन केल्याने फायदे होतो. बद्धकोष्ठते पासून आराम हवा असल्यास अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्याने आराम मिळतो. पाण्यात भिजवलेला अंजिरांचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो. पोट साफ करण्यास आणि वजन कमी करण्याचे काम जे फायबर करतात ते अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात असतात.

मधुमेह रुग्णही अंजीर खाऊ शकतात अंजीर भिजवून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हाडे मजबूत करण्यासाठी दिवसातून दोन अंजीर भिजवून खावे. पीसीओडी असलेल्या महिला आणि गर्भवती महिलांसाठी भिजवलेले अंजीर वरदानापेक्षा कमी नाहीयेत. अंजिराचे जास्त फायदे हवे असतील तर अंजीर रात्रभर साध्या पाण्यात भिजत ठेवा आणि उरलेले पाणी सकाळी अंजीर खाण्यापूर्वी प्या.

अंजीरचा रसामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजासत्ता त्यामुळे गॅसची आम्लता कमी होते अंजिराचा रस पचन क्रिया शांत करण्यास मदत करतो. आतड्यांसाठी भिजवलेले अंजीर आणि त्याचा रस चांगला असतो एक चतुर्थांचं अंजीर देखील वजन कमी करण्यास मदत करतो हे सिद्ध झाले तसेच त्वचेचा आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावापासून आराम देण्यासाठी देखील अंजीर फायदेशीर आहे.

अंजीर हे अतिशय गोड आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे पण याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर अति प्रमाणात खाल्ल्याने ते हानिकारक देखील ठरू शकते. दररोज दोन ते तीन पेक्षा जास्त अंजीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल