AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक तणाव आणि बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय; फक्त एकच करा राव!

सुपरफूड म्हणून अंजीरला ओळखले जाते.अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात मात्र सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. अंजीर हे अतिशय गोड आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे पण याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर अति प्रमाणात खाल्ल्याने ते हानिकारक देखील ठरू शकते.

मानसिक तणाव आणि बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय; फक्त एकच करा राव!
Fig Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 23, 2024 | 8:45 AM
Share

ड्रायफ्रूट्स मध्ये सुपरफूड म्हणून अंजीरला ओळखले जाते.अंजीर हे फळ म्हणून कोणत्याही स्वरूपात सुकवता येते बहुतेक लोक ओल्या पेक्षा सुके अंजीर पसंत करतात. अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात मात्र सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. पचनासाठी आणि पोटासाठी अंजीर चांगले असतात जेव्हा तुम्ही अंजिराचा रस पिता तेव्हा ते मधासारखे बनते आणि तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

अंजीरामुळे ऍसिडिटी, सूज आणि बद्धकोष्ठता दूर होते त्यासोबतच शरीराला शक्ती देते. अशक्तपणा असल्यास दररोज भिजवलेल्या अंजीराचे सेवन केल्याने फायदे होतो. बद्धकोष्ठते पासून आराम हवा असल्यास अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्याने आराम मिळतो. पाण्यात भिजवलेला अंजिरांचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो. पोट साफ करण्यास आणि वजन कमी करण्याचे काम जे फायबर करतात ते अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात असतात.

मधुमेह रुग्णही अंजीर खाऊ शकतात अंजीर भिजवून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हाडे मजबूत करण्यासाठी दिवसातून दोन अंजीर भिजवून खावे. पीसीओडी असलेल्या महिला आणि गर्भवती महिलांसाठी भिजवलेले अंजीर वरदानापेक्षा कमी नाहीयेत. अंजिराचे जास्त फायदे हवे असतील तर अंजीर रात्रभर साध्या पाण्यात भिजत ठेवा आणि उरलेले पाणी सकाळी अंजीर खाण्यापूर्वी प्या.

अंजीरचा रसामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजासत्ता त्यामुळे गॅसची आम्लता कमी होते अंजिराचा रस पचन क्रिया शांत करण्यास मदत करतो. आतड्यांसाठी भिजवलेले अंजीर आणि त्याचा रस चांगला असतो एक चतुर्थांचं अंजीर देखील वजन कमी करण्यास मदत करतो हे सिद्ध झाले तसेच त्वचेचा आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावापासून आराम देण्यासाठी देखील अंजीर फायदेशीर आहे.

अंजीर हे अतिशय गोड आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे पण याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर अति प्रमाणात खाल्ल्याने ते हानिकारक देखील ठरू शकते. दररोज दोन ते तीन पेक्षा जास्त अंजीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

Follow Us
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल