AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : फक्त 15 दिवस भात खाणं करा बंद, पाहा शरीरामध्ये तुम्हाला जाणवतील हे बदल, जाणून घ्या!

भात खाल्ल्यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते. तर लठ्ठपणाची देखील समस्या भातामुळे निर्माण होते. पण जर तुम्ही काही दिवस भात खाल्ला नाही तर त्याचे तुमच्या शरीराला फायदे होतील. तर भात खायचं बंद केल्यानंतर काय फायदे होतील याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

Health : फक्त 15 दिवस भात खाणं करा बंद, पाहा शरीरामध्ये तुम्हाला जाणवतील हे बदल, जाणून घ्या!
इन्स्टंट राईस आणि करी: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की इन्स्टंट राईस आणि करी असा सुद्धा एक प्रकार असतो. कोहिनूर किंवा MTR सारख्या कंपन्या अशा पद्धतीचं इन्स्टंट फूड उपलब्ध करून देतायत. हे फक्त आपल्याला गरम करायचं असतं. यात उपमा सुद्धा येतो बरं का. सगळं बॅटर यात असतं आपण फक्त त्यात गरम पाणी टाकायचं आणि उपमा रेडी तो ईट!
| Updated on: Sep 28, 2023 | 10:57 PM
Share

मुंबई : बहुतेक लोकांना भात खायला खूप आवडते. त्यात भात खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्णच असं म्हटलं जातं. त्यामुळे लोक भात आवडीने खाताना दिसतात. मग बिर्याणी असो पुलाव असो असे भाताचे वेगवेगळे प्रकार लोक आवडीने खातात. पण तुम्हाला माहिती आहे का हाच भात तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. भात खाल्ल्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. भात खाल्ल्यामुळे आपले शरीर सुस्तावते कारण आपल्या शरीरातील कार्बोदकांचे प्रमाण वाढलेले असते.

वजन कमी होते – तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर भात खाणे टाळावे. जर तुम्ही काही दिवस भात खायचं बंद केलं तर तुमचे वजन लवकर कमी होऊ शकतं. भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्या पोटातील चरबी देखील वाढते आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. तर तुम्हाला ही लठ्ठपणाची समस्या सोडवायची असेल तर भात खाणं टाळावं त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

शरीर नेहमी सक्रिय राहील- जर तुम्ही पंधरा दिवस भात खाल्ला नाही तर तुमचे शरीर सक्रिय होण्यास मदत होईल. कारण भात खाल्ला तर आपले शरीर सुस्तावते, आपल्याला झोप येते. अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पण जर तुम्ही भात खाणं सोडलं तर तुम्हाला झोप येणार नाही आणि तुमचे शरीर सक्रिय राहील तसेच तुम्ही जास्त काळ काम देखील करू शकाल.

शुगर नियंत्रणात राहिल – भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भात खाणे टाळावे. जर तुम्ही भात खायचं बंद केलं तर तुमची साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कार्बोदकांचे प्रमाण वाढते त्यामुळे शुगर देखील वाढते त्यामुळे भात खाणं जास्तीत जास्त टाळावं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.