AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit : दुबई कँपसमध्ये सप्टेंबरपासून IIM अहमदाबादचा MBA अभ्यासक्रम, इंडियन एम्बेसडर संजय सुधीर म्हणाले की….

News9 Global Summit: दुबईमध्ये सुरू असलेल्या News9 Global Summit मध्ये एम्बेसेडर संजय सुधीर म्हणाले की, IIFT चा पहिला परदेशी कॅम्पस दुबईमध्ये उघडला जाईल. यावर्षी सप्टेंबरपासून IIM अहमदाबाद दुबई कॅम्पसमध्ये MBA अभ्यासक्रम सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.

News9 Global Summit : दुबई कँपसमध्ये सप्टेंबरपासून IIM अहमदाबादचा MBA अभ्यासक्रम, इंडियन एम्बेसडर संजय सुधीर म्हणाले की....
| Updated on: Jun 19, 2025 | 4:38 PM
Share

News9 Global Summit: दुबईत भरणाऱ्या न्यूज 9 ग्लोबल समीटमध्ये एम्बेसडर संजय सुधीर यांनी सांगितले की आयआयएफटीचा पहिला परदेशी कँपस दुबईत उघडला जात आहे. ते म्हणाले की IIM अहमदाबाद दुबई कँपसमध्ये यावर्षी सप्टेंबरपासून एमबीएचा अभ्यासक्रम सुरु करीत आहे.

देशातील सर्वात मोठा मीडिया ग्रुप TV9 नेटवर्कच्या न्यूज 9 ग्लोबल समिटच्या दुबई एडमिशनचे आयोजन आज, 19 जून रोजी होत आहे. यूएई आणि भारताचे गहीरे संबंध आहेत. आम्ही अनेक गोष्टींवर एकत्र काम करीत आहोत. आम्ही एमओयूवर सह्या केल्या आहेत. आमचे संबंध व्यापारापर्यंतच मर्यादित नाही तर आम्ही एज्युकेशन सेक्टरमध्येही एकत्र काम करीत आहोत असे या समीटमध्ये दुबईतील भारताचे एम्बेसडर संजय सुधीर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की गेल्यावर्षी जानेवारीत आयआयटी दिल्लीच्या अबूधाबी कँपसची सुरुवात झाली आहे. येथे बीटेक, एमटेक आणि पीएचडी कोर्स संचालित केला जात आहे. IIM अहमदाबाद दुबईत आपला पहिला आंतरराष्ट्रीय कँपस उघडत आहे. ज्याचा निर्णय एप्रिल २०२५ मध्ये घेतला होता. कँपसमध्ये यावर्षी सप्टेंबरपासून एमबीए कोर्सचा अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. लवकरच आयआयएफटीचा कँपस दुबईत देखील उघडला जाणार आहे. आता भारतात IIFT दिल्ली आणि कोलकातात दोन कँपस आहेत.

भारत-यूएई यांचे खास नाते

संयुक्त अरब अमीरातीतील भारताचे राजदूत संजय सुधीर म्हणाले की भारत-यूएई संबंध खूपच खास म्हटले पाहीजेत आणि युएईला भारताचा सर्वात जवळचा भागीदार म्हटले पाहीजे. दुबईत न्यूज 9 ग्लोबल समीटमध्ये बोलताना ते म्हणाले की दोन्ही देशातील संबंध केवळ काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत असे नव्हे तर खोल विश्वास आणि वाढत्या जागतिक प्रभावासह एक व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये देखील विकसित झाले आहे.

द्विपक्षीय संबंधांच्या गहऱ्या नात्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, युएई हा या प्रदेशातील पहिला देश होता ज्याच्यासोबत भारताने 2017 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी करार (CEPA) केला. भारतीय राजदूत म्हणाले की, आज दोन्ही देश व्यवसायासोबत शिक्षण क्षेत्रात एकत्र काम करत आहेत आणि पुढे जात आहेत.

Follow Us
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?