AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 30 वर्षात ‘या’ देशाचे अस्तित्व संपणार, नकाशावरून कायमचा होणार गायब, नेमकं काय घडणार?

Tuvalu: प्रशांत महासागरात तुवालू हा देश वसलेला आहे. हा जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त 10,643 लोक राहतात. हवामान बदलामुळे पुढील 20-30 वर्षांत हा देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामागील नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

अवघ्या 30 वर्षात 'या' देशाचे अस्तित्व संपणार, नकाशावरून कायमचा होणार गायब, नेमकं काय घडणार?
Tuvalu
| Updated on: Oct 13, 2025 | 4:29 PM
Share

प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. या महासागरात तुवालू हा देश वसलेला आहे. हा जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लहान देश आहे. या देशात फक्त 10,643 लोक राहतात. हा देश निसर्ग सौदर्यांन संपन्न आहे. मात्र या देशावर नवं संकट ओढावलेलं आहे. हवामान बदलामुळे पुढील 20-30 वर्षांत हा देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामागील नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

देश पाण्याखाली जाण्याची शक्यता

या देशाची लोकसंख्या ही भारतातील एखाद्या खेडेगावाएवढी आहे. या देशातील फुनाफुटी बेटावरील विमानतळाची धावपट्टी येथील मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून काम करते. या विमानतळावर मुले फुटबॉल खेळताना दिततात. हळूहळू पर्यटक या देशाकडे आकर्षित होत आहेत, मात्र आता हा देश आणखी काहीच वर्षे अस्तित्वा राहण्याची शक्यता आहे. कारण कालांतराने हा देश पाण्याखाली जाऊन, जगाच्या नकाशावरून कायमचा गायब होण्याची शक्यता आहे.

समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोका

तुवालू हा नऊ बेटांचा मिळून बनलेले देश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 25.14 चौरस किलोमीटर आहे. या देश समुद्रसपाटीपासून फक्त 4.6 मीटर उंचीवर वसलेला आहे, त्यामुळे हा देश पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. फूनाफुटी टाइड गेजनुसार, येथील समुद्राची पातळी दरवर्षी 3.9 मिमीने वाढत आहे. हा आकडा जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट आहे.

आयपीसीसीने एक अहवाल जारी केला होता. यानुसार, गेल्या शतकात जागतिक समुद्राची पातळी 0.2 मीटरने वाढली आहे. मात्र याचा फटका तुवालुसारख्या देशांना सर्वात जास्त बसत आहे. पुढील 100 वर्षांत ही बेटे मानवास राहण्यायोग्य राहणार नाहीत. सरकारने असे म्हटले की, दोन बेटे आधीच बुडण्याच्या मार्गावर आहेत. किनारपट्टीची सतत धूप होत आहे. तसेच 2015 साली आलेल्या पाम चक्रीवादळामुळे 45% लोकसंख्या विस्थापित झाली होती, तसेच 90% पिके नष्ट झाली होती.

स्थलांतर खूप कमी

समुद्राच्या लाटांमुळे विमानतळावर नेहमी पाणी आणि रस्ते उद्ध्वस्त होतात. या देशातील लोक पॉलिनेशियन वंशाचे आहेत. येथील महिलांचे आयुर्मान 70.2 वर्षे आणि पुरुषांचे 65.6 वर्षे आहे. येथील लोकसंख्या वाढीचा दर 0.86 % आहे, मात्र स्थलांतर नकारात्मक आहे. येथील 1000 लोकांमध्ये फक्त 6.6 लोकच बाहेर जातात. या देशाची अर्थव्यवस्था मासेमारी, परदेशी मदत, tv डोमेन विक्रीवर आधारित आहे. 2019 मध्ये या देशाला फक्त 3600 पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे हा देश सर्वात कमी पर्यटक असणारा देश ठरला होता.

Follow Us
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा