AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा नाही चीनचा अधिकार, पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय. जल सिंधू कराराच्या मुद्द्यात पाकिस्तानने आता थेट चीनला ओढले आहे. त्यांनी धक्कादायक विधान सिंधू नदीच्या पाण्याबद्दल केले.

भारताचा नाही चीनचा अधिकार,  पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..
PIndus River Waters
| Updated on: Jul 03, 2026 | 11:38 AM
Share

भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानला भीकेला लावले. पाकिस्तान आज पाण्यासाठी मोतल आहे. पाण्यासाठी त्यांना भीक मागावी लागत आहे. मात्र, पाकिस्तानकडून मोठा डाव रचण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या डावाला चीननेही भीक घातली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान सिंधू जल कराराचा फायदा घेत आहे. भारतानेही अनेक दशक कोणताही विचार न करता पाकिस्तानला पाणी दिले. मात्र, पहलगामध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारतातील पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानमध्ये माणूसकी राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि भारताने मोठा निर्णय घेत सिंधू जल करार पहिल्या दणका स्थगित केला. जागतिक मंचावर याविरोधात अनेकदा पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानला कोणीही भीक घातली नाही.

सिंधू नदीच्या पाण्याचे मुख्य स्रोत भारताच्या ताब्यात आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये जाणारे पूर्ण पाणी रोखले आहे. यात आता पाकिस्तानने चीनला ओढले आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर फक्त भारताचाच नाही तर पाकिस्तानसोबतच चीनचाही अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. भारतावरील दबाव वाढण्यासाठी त्यांनी यात चीनला घेतले. मात्र, चीनला या गोष्टींमध्ये पडायचे नाही.

काही वर्षांच्या विचार करता सध्याच्या घडीला भारत आणि चीनचे संबंध ठीक आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही कीहीही केले तरीही या वादात चीन अजिबातच पडणार नाही. पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी खूप जास्त महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जल स्तर आणि सर्वात महत्वाचे शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने या करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला किंवा आपल्या प्रकल्पांचा वेग वाढवला, तर भविष्यात पाकिस्तानची वाट लागेल.

जल सिंधू कराराबाबत भारताची भूमिक अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तान आमच्या देशात मोठ्या लष्करी कारवाई घडवतो, यासोबतच आमच्या लोकांचे जीव घेतो मग आम्ही मानवतेचा विचार करून पाकिस्तानला पाणी नक्की काय द्यावे? यासोबतच सिंधू नदीचे पाणी इतरत्र वळवण्यासाठी भारताचे मोठे प्लॅनिंग आहे. त्याबाबत कोट्यावधी प्रकल्पासाठी सरकारने जाहीर केले असून त्याचे कामही सुरू आहे.

Follow Us
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!