AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा नाही चीनचा अधिकार, पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय. जल सिंधू कराराच्या मुद्द्यात पाकिस्तानने आता थेट चीनला ओढले आहे. त्यांनी धक्कादायक विधान सिंधू नदीच्या पाण्याबद्दल केले.

भारताचा नाही चीनचा अधिकार,  पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..
PIndus River Waters
| Updated on: Jul 03, 2026 | 11:38 AM
Share

भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानला भीकेला लावले. पाकिस्तान आज पाण्यासाठी मोतल आहे. पाण्यासाठी त्यांना भीक मागावी लागत आहे. मात्र, पाकिस्तानकडून मोठा डाव रचण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या डावाला चीननेही भीक घातली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान सिंधू जल कराराचा फायदा घेत आहे. भारतानेही अनेक दशक कोणताही विचार न करता पाकिस्तानला पाणी दिले. मात्र, पहलगामध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारतातील पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानमध्ये माणूसकी राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि भारताने मोठा निर्णय घेत सिंधू जल करार पहिल्या दणका स्थगित केला. जागतिक मंचावर याविरोधात अनेकदा पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानला कोणीही भीक घातली नाही.

सिंधू नदीच्या पाण्याचे मुख्य स्रोत भारताच्या ताब्यात आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये जाणारे पूर्ण पाणी रोखले आहे. यात आता पाकिस्तानने चीनला ओढले आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर फक्त भारताचाच नाही तर पाकिस्तानसोबतच चीनचाही अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. भारतावरील दबाव वाढण्यासाठी त्यांनी यात चीनला घेतले. मात्र, चीनला या गोष्टींमध्ये पडायचे नाही.

काही वर्षांच्या विचार करता सध्याच्या घडीला भारत आणि चीनचे संबंध ठीक आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही कीहीही केले तरीही या वादात चीन अजिबातच पडणार नाही. पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी खूप जास्त महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जल स्तर आणि सर्वात महत्वाचे शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने या करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला किंवा आपल्या प्रकल्पांचा वेग वाढवला, तर भविष्यात पाकिस्तानची वाट लागेल.

जल सिंधू कराराबाबत भारताची भूमिक अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तान आमच्या देशात मोठ्या लष्करी कारवाई घडवतो, यासोबतच आमच्या लोकांचे जीव घेतो मग आम्ही मानवतेचा विचार करून पाकिस्तानला पाणी नक्की काय द्यावे? यासोबतच सिंधू नदीचे पाणी इतरत्र वळवण्यासाठी भारताचे मोठे प्लॅनिंग आहे. त्याबाबत कोट्यावधी प्रकल्पासाठी सरकारने जाहीर केले असून त्याचे कामही सुरू आहे.

Follow Us
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?