AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे 5 पदार्थ जे कधीच पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? का? वाचा एका क्लिकवर

पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 6:45 PM
Share
जेवण फेकून देऊ नये असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच शिल्लक राहिलेले पदार्थ गरम खाणं भारतात अगदी सर्वमान्य आणि सगळीकडेच आढळतं. यामागे अन्न हे परब्रम्ह म्हणत त्याला अधिक महत्त्व देणं आणि बचतीचाही हेतू असतो. मात्र, अशाप्रकारे पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.

जेवण फेकून देऊ नये असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच शिल्लक राहिलेले पदार्थ गरम खाणं भारतात अगदी सर्वमान्य आणि सगळीकडेच आढळतं. यामागे अन्न हे परब्रम्ह म्हणत त्याला अधिक महत्त्व देणं आणि बचतीचाही हेतू असतो. मात्र, अशाप्रकारे पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.

1 / 6
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

2 / 6
कच्चा तांदुळात शरीराला पोषक जीवाणू असतात. तांदुळ शिजवून भात केल्यानंतरही ते भातात तसेच राहतात. त्याचा शरीराला फायदा होतो. मात्र, हाच भात पुन्हा गरम करुन खाल्ल्यास या जीवाणूंचं रुपांतर विषाणूत होतं आणि ते शरीराला अपायकारक ठरु शकतात. त्यामुळे शरीरात अन्न विष बाधा म्हणजेच फूड पॉईजनिंग होऊ शकते.

कच्चा तांदुळात शरीराला पोषक जीवाणू असतात. तांदुळ शिजवून भात केल्यानंतरही ते भातात तसेच राहतात. त्याचा शरीराला फायदा होतो. मात्र, हाच भात पुन्हा गरम करुन खाल्ल्यास या जीवाणूंचं रुपांतर विषाणूत होतं आणि ते शरीराला अपायकारक ठरु शकतात. त्यामुळे शरीरात अन्न विष बाधा म्हणजेच फूड पॉईजनिंग होऊ शकते.

3 / 6
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) असतात. जेव्हा अंडे वारंवार उष्णतेच्या संपर्कात येतात तेव्हा प्रोटीनला बाधा होते. त्यामुळे अंडे गरम केल्यानंतर लवकरात लवकर खावं असं सांगितलं जातं. थंड झाल्यानंतर ते तसेच थंड खावेत. पुन्हा गरम केल्यास अंड्यातील प्रोटीनसोबतच्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) असतात. जेव्हा अंडे वारंवार उष्णतेच्या संपर्कात येतात तेव्हा प्रोटीनला बाधा होते. त्यामुळे अंडे गरम केल्यानंतर लवकरात लवकर खावं असं सांगितलं जातं. थंड झाल्यानंतर ते तसेच थंड खावेत. पुन्हा गरम केल्यास अंड्यातील प्रोटीनसोबतच्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

4 / 6
चिकन हा पदार्थही वारंवार गरम करुन खाऊ नये. चिकन वारंवार गरम केल्यास त्यातील प्रोटिन कम्पोझिशनची संरचना पूर्णपणे बदलते. गरम केलेलं चिकन खाल्यास अन्न पचनातही अडथळे निर्माण होतात.

चिकन हा पदार्थही वारंवार गरम करुन खाऊ नये. चिकन वारंवार गरम केल्यास त्यातील प्रोटिन कम्पोझिशनची संरचना पूर्णपणे बदलते. गरम केलेलं चिकन खाल्यास अन्न पचनातही अडथळे निर्माण होतात.

5 / 6
मशरूम देखील शिजवल्यानंतर तात्काळ खावं. थंड झालं म्हणून मशरुम पुन्हा गरम करुन खाऊ नये. मशरूम दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेऊ नये. कारण त्यात असे काही घटक असतात जे पचन प्रक्रियेला बाधा निर्माण करतात. शिल्लक राहिलेले मशरूम गरम न करता थंडच खाल्ले पाहिजे.

मशरूम देखील शिजवल्यानंतर तात्काळ खावं. थंड झालं म्हणून मशरुम पुन्हा गरम करुन खाऊ नये. मशरूम दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेऊ नये. कारण त्यात असे काही घटक असतात जे पचन प्रक्रियेला बाधा निर्माण करतात. शिल्लक राहिलेले मशरूम गरम न करता थंडच खाल्ले पाहिजे.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.