AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: शत्रूवर सहज विजय मिळवण्यासाठी चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा, पराभव होणार नाही

नेहमी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःमध्ये सुधारणा घडवली पाहिजे. ज्ञान तुम्हाला हवं ते मिळवून देईल. ज्ञानाला आपण प्राथमिकता दिली पाहिजे.

Chanakya Niti: शत्रूवर सहज विजय मिळवण्यासाठी चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा, पराभव होणार नाही
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 01, 2023 | 10:59 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी राजनीती ते कुटनीतीपर्यंत सर्व बाबींची माहिती दिली. त्याचे पालन केल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो. या गोष्टींचे पालन केल्यास कोणताही व्यक्ती परिस्थितीशी सामना करू शकतो. आता आपण जाणून घेऊया काही नीतींच्या बाबतीत. बुद्धी आणि ज्ञान : आचार्य चाणक्य यांनी ज्ञान प्राप्त करण्याला जास्त महत्त्व दिले आहे. त्यांनी यावर भर दिला की, ज्ञान सर्वशक्तीशाली आहे. नेहमी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःमध्ये सुधारणा घडवली पाहिजे. ज्ञान तुम्हाला हवं ते मिळवून देईल. ज्ञानाला आपण प्राथमिकता दिली पाहिजे.

चरित्र आणि नैतीकता : चाणक्य यांनी ईमानदारी आणि नैतीक मूल्यांना अधिक महत्त्व दिले आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन दोघांतही चरित्र मजबूत हवे. व्यवहारात ईमानदारी आणि नैतीकता ठेवली पाहिजे.

वेळेचे नियोजन : चाणक्य नीतीनुसार, वेळेच्या नियोजनावर लक्ष केद्रीत केलं पाहिजे. प्रत्येकाने लक्ष्य निर्धारित केले पाहिजे. कामाला प्राथमिकता दिली पाहिजे. आपल्या वेळेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजन : चाणक्य नीतीमध्ये आर्थिक नियोजनाला महत्त्व दिले गेले आहे. आर्थिक नियोजनासाठी पैसे वाचवणे, अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे.

नाते आणि सामाजिक कौशल्य : चाणक्य नीती मजबूत नात्यांवर आधारित आहे. नात्यात विश्वास आणि इमानदारी पाहिजे. एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. चाणक्य यांनी विविध विषयांवर लोकांना मार्गदर्शन केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या नीतीचा वापर समाजात केला जातो.

चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवले. त्यामागे मास्टरमाईंड हा चाणक्य होता. त्यामुळे चाणक्याचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. अखंड भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!