AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?

शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?
Expiry date on water bottleImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 18, 2023 | 3:10 PM
Share

पाण्याबद्दल जगभरात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील काही वैज्ञानिक कारणांमुळे बरोबर आहेत, तर काही केवळ अंदाज आहेत. पण एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे अनेकवेळा असा प्रश्न पडतो की, पाण्याची एक्सपायरी डेटही असते का? तसे झाले तर ते किती काळ टिकते? तसे होत नसेल तर पाणी खराब न होण्याचे कारण काय?

सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते. त्यामुळेच पाण्याची एक्सपायरी डेट नसेल तर बाटल्यांच्या वर का लिहिलं जातं, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याचे उत्तरही जाणून घ्या.

पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या बनवल्या जातात आणि ठराविक काळानंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागते. हेच कारण आहे की ज्या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते, त्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

आता पाण्याला एक्सपायरी डेटही आहे का, असा प्रश्न येतो. याचे उत्तर नाही! अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे, हे नक्की सांगितले जाते. पाण्याची एक्सपायरी डेट नाही!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.