AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?

शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?
Expiry date on water bottleImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 18, 2023 | 3:10 PM
Share

पाण्याबद्दल जगभरात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील काही वैज्ञानिक कारणांमुळे बरोबर आहेत, तर काही केवळ अंदाज आहेत. पण एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे अनेकवेळा असा प्रश्न पडतो की, पाण्याची एक्सपायरी डेटही असते का? तसे झाले तर ते किती काळ टिकते? तसे होत नसेल तर पाणी खराब न होण्याचे कारण काय?

सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते. त्यामुळेच पाण्याची एक्सपायरी डेट नसेल तर बाटल्यांच्या वर का लिहिलं जातं, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याचे उत्तरही जाणून घ्या.

पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या बनवल्या जातात आणि ठराविक काळानंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागते. हेच कारण आहे की ज्या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते, त्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

आता पाण्याला एक्सपायरी डेटही आहे का, असा प्रश्न येतो. याचे उत्तर नाही! अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे, हे नक्की सांगितले जाते. पाण्याची एक्सपायरी डेट नाही!

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक