भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार

गेल्या 24 तासात देशात 31 जणांचा बळी गेला. आतापर्यंत भारतात 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. (Corona Patients in India Update)

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 10:28 AM

नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात भारतात ‘कोरोना’चे 1 हजार 211 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण 10 हजार 363 रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona Patients in India Update)

गेल्या 24 तासात देशात 31 जणांचा बळी गेला. आतापर्यंत भारतात 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. सध्या देशात 8 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 1035 रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना असल्याने अनेक राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारही देशातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे कार्यालय 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

(Corona Patients in India Update)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.