AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळांचं सेवन करण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ!

फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. फळे कधी खाल्ली पाहिजेत, कोणत्या वेळेत ती खायला पाहिजेत हे पण फार महत्त्वाचं आहे. फळं खाण्यासाठी जर योग्य वेळेचं पालन केलंत तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. काय आहे योग्य वेळ? जाणून घेऊया...

| Updated on: Sep 23, 2023 | 5:10 PM
Share
फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

1 / 5
आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

2 / 5
फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

3 / 5
फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

4 / 5
फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा  सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.

फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...