फळांचं सेवन करण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ!

फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. फळे कधी खाल्ली पाहिजेत, कोणत्या वेळेत ती खायला पाहिजेत हे पण फार महत्त्वाचं आहे. फळं खाण्यासाठी जर योग्य वेळेचं पालन केलंत तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. काय आहे योग्य वेळ? जाणून घेऊया...

| Updated on: Sep 23, 2023 | 5:10 PM
फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

1 / 5
आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

2 / 5
फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

3 / 5
फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

4 / 5
फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा  सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.

फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.