AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर

दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे.

भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Dec 17, 2019 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे (Noida Car Accident). नोएडाच्या बॉटनिकल बागेजवळ टाटा नेक्सॉन (Tata Nexon Accident) ही कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकली. या अपघातात कार चालक गंभीररित्या गखमी झाला आहे. मात्र, देशातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा असणाऱ्या टाटा नेक्सॉनचा इतका भयानक अपघात झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे (India’s Safest Car Tata Nexon).

टाटा नेक्सॉनचा बॉटनिकल बागेजवळ झालेला अपघात अतिशय भयंकर होता (India’s Safest Car Tata Nexon). ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचं चक्क गाडीच्या बाहेर आलं. ही गाडी चालवणाऱ्या चलकालाही मोठी गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सध्या जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, चालकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघाताचे फोटो पाहिल्यावर अपघाताची तीव्रता लक्षात येते. भरधाव वेगात असलेल्या या गाडीला चालक नियंत्रित करु न शकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडीचं इंजिन थेट रस्त्यावर आलं. थंडीच्या दिवसांमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ होते.

या अपघातात टाटा नेक्सॉन ही गाडीचं मोठं नुकसान झालं. गाडीच्या काचाही फुटल्या. या गाडीला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं