जे.जे. पुलावर झाला मोर्चावर पुष्पवर्षाव

मुंबई : महाविकास आघाडीने सरकारविरोधात पुकारलेल्या या हल्लाबोल मोर्चात जे.जे. पुलावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या मोर्चात अनेक पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षांचाही सहभाग आहे. हा मोर्चा जेव्हा जे.जे. पुलावरून जात होता, त्यावेळी एका घरातून मोर्चावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. ही मुस्लीम महिला आणि तिच्या घरातील व्यक्ती मोर्चेकऱ्यांवर अक्षरश: फुलांचा वर्षाव […]

जे.जे. पुलावर झाला मोर्चावर पुष्पवर्षाव
muslim (1)Image Credit source: muslim (1)
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 1:54 PM

मुंबई : महाविकास आघाडीने सरकारविरोधात पुकारलेल्या या हल्लाबोल मोर्चात जे.जे. पुलावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या मोर्चात अनेक पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षांचाही सहभाग आहे. हा मोर्चा जेव्हा जे.जे. पुलावरून जात होता, त्यावेळी एका घरातून मोर्चावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. ही मुस्लीम महिला आणि तिच्या घरातील व्यक्ती मोर्चेकऱ्यांवर अक्षरश: फुलांचा वर्षाव करीत होते. अशाप्रकारे फुलांचा वर्षाव याआधी कधी मोर्चावर झाल्याचे ऐकीवात नसल्याने साऱ्यांच्या नजरा या मुस्लीम कुटुंबियांकडे जात होत्या आणि मोर्चातील हा क्षण वेगळाच ठरला. याआधी या परीसरात लालबागच्या राजाच्या मिरवणूकीत मुस्लीम बांधवांकडून पुष्पवर्षाव केला जात असतो, परंतू एखादा राजकीय पक्षाच्या मोर्चाला पहील्यांदाच पुष्पवर्षाव झाल्याचा प्रकार घडला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.