AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी […]

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी भागणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

महिन्याभरात महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील पाणी साठ्यात सहा टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांवरच मोठे संकट उभं राहणार आहे. दुष्काळामुळे विदर्भासह, मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.  पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जीव दिला आहे, तर अनेकांचे बळी गेले आहेत.

दोन वर्षापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचं अद्याप सर्वांच्या लक्षात आहे. यंदा त्यापेक्षा बिकट परिस्थितीची चिन्हं आहे. लातूरमध्ये 1 जानेवारीपासून दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. जशी लातूरची परिस्थिती आहे, तशीच उर्वरित महाराष्ट्राची आहे. बहुतेक जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं