AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मोर्च्याने महाविकास आघाडी मजबूत -किशोरी पेडणेकर

मुंबई : हा हल्लाबोल मोर्चा आहे, महामोर्चा आहे, या मोर्च्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत होणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना महागाईचा अधिक फटका बसत असतो. त्यामुळे महिलांचा या मोेर्चात अधिक सहभाग असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. महिलांचा अनादर या सरकारने अधिक केला आहे. […]

या मोर्च्याने महाविकास आघाडी मजबूत -किशोरी पेडणेकर
kishori (1)Image Credit source: kishori (1)
| Updated on: Dec 17, 2022 | 1:18 PM
Share

मुंबई : हा हल्लाबोल मोर्चा आहे, महामोर्चा आहे, या मोर्च्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत होणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना महागाईचा अधिक फटका बसत असतो. त्यामुळे महिलांचा या मोेर्चात अधिक सहभाग असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

महिलांचा अनादर या सरकारने अधिक केला आहे. राज्यातील उद्योग गमाविले आहेत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात कार्यकर्तेच नव्हे तर नागरिकांचाही या मोर्चात सहभाग आहे. शिवसेनेचे सरकार आल्यापासून 2012 पासून शिवसेना सरकारच्या विरोधात भाजपाने खोडा घालण्याचे काम केले आहे.  त्याचा शेवट यंदाच्या मार्चमध्ये अखेर झाला आहे. विरोधी पक्षाचे कामच आहे, सरकारवर वचक बसविण्याचे, त्यामुळे आम्ही सरकारच्या कामगिरीचा समाचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....