AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आखाती देशात अडकलेले विद्यार्थी मायदेशात, मनसेच्या मागणीची ठाकरे सरकारकडून तात्काळ दखल

आखाती देशामध्ये अडकून पडलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात (students stuck in Gulf countries return to Maharashtra) झाली आहे.

आखाती देशात अडकलेले विद्यार्थी मायदेशात, मनसेच्या मागणीची ठाकरे सरकारकडून तात्काळ दखल
| Updated on: Jun 29, 2020 | 3:36 PM
Share

मुंबई : आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेले (students stuck in Gulf countries return to Maharashtra) अनेक विद्यार्थी तसेच कामासाठी गेलेले नागरिक राज्यात परतण्यास सुरुवात झाली आहे. मनसेने याबाबतची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सरकारने युद्धपातळीवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न केले. परदेशातून मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांद्वारे आभार मानले.

महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि कामानिमित्त गेलेले अनेक लोक आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालावे. मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगांवकर, आमदार राजू पाटील, सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने यांनी याबाबतची मागणी केली होती.

तसेच इतर राज्यांना परदेशातून येण्यासाठी जर चार्टर विमानं मिळू शकतात. तर महाराष्ट्राला का नाही”, असा सवाल मनसेने उपस्थितीत केला आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीयन लोकांनाच प्राधान्याने राज्यात परत आणायला हवं” असं मत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे व्यक्त केलं होतं.

मनसेच्या या मागणीची दखल घेऊन सरकारने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना युध्दपातळीवर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर आज अनेक विद्यार्थी परदेशातून मायदेशी परतले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह पक्षाचेही आभार मानले. (Mns Demand get complete many students stuck in Gulf countries return to state)

संबंधित बातम्या : 

Speak Up India | “वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात आंदोलन

Rajesh Tope | कुठलाही संभ्रम नाही, पोलिस कारवाई म्हणजे लॉकडाऊन नाही, भाजपच्या टीकेला टोपेंचे उत्तर

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.