AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोप पूर्ण होऊनही अशक्त वाटतंय?, थकवाही येतोय?; जाणून घ्या नेमकं कारण!

कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

झोप पूर्ण होऊनही अशक्त वाटतंय?, थकवाही येतोय?; जाणून घ्या नेमकं कारण!
झोप
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 19, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. यामुळे आज प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल केले आहेत. मात्र, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे हे कसे समजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Anemia is a symptom of a weakened immune system)

आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास सकाळी झोपीतून उठल्यानंतर आपल्याला अशक्तपणा आणि थकवा वाटत असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे हे पाहिले लक्षण आहे. बऱ्याच वेळा आपली झोप चार ते पाच तास होते. त्यावेळी अशक्तपणा आणि थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. परंतू सात ते आठ तास झोप होऊन सुध्दा आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे.

ज्यावेळेला पूर्ण झोप होऊन सुध्दा ही लक्षणे असतील तर आपण डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारातमध्ये काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. लाल शिमला मिर्चीत जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. कॅप्सिकममध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही.

व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिर्चीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे चांगले मानले जाते.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Anemia is a symptom of a weakened immune system)

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं