AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा निर्माण करू शकतो, हे आहे मुख्य कारण

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियाच्या जगात हरवला आहे. सर्व वयोगटातील लोक सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत आहेत. सर्वांना त्याचे व्यसन लागले आहे. बरेच लोकं दिवसभर त्यांच्या फोनवरील रील्समधून स्क्रोल करतात आणि त्यांचा वेळ वाया घालवतात. याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तर सोशल मीडीयाचा वाढता वापर आरोग्यावर कसा वाईट परिणाम करतो ते जाणून घेऊयात...

सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा निर्माण करू शकतो, हे आहे मुख्य कारण
सोशल मीडियाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: May 20, 2025 | 3:17 PM
Share

सोशल मीडियावर लोकांचे हजारो आणि लाखो फॉलोअर्स असले तरी, तुमच्या जीवनातील खऱ्या नात्यांचा अभाव तुम्हाला नेहमीच त्रास देतो. काही लोकं नवीन लोकांशी मैत्री करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात पण जर ते लोकं चुकीचे निघाले तर तुमच्या आशा भंग होतात. कारण सोशल मीडियाचे जग हे एका दलदलीसारखे आहे. तुम्ही जितके खोलवर जाल तितके त्याच्यातून बाहेर पडताना तुम्हाल खुप मानसिक वेदना तसे त्रास सहना करावा लागतो. त्यात सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मकता जास्त आहे. जे हळूहळू तुम्हाला त्रास देऊ लागते. तुम्ही तुमच्या फोनमध्ये इतके व्यस्त होता की तुम्ही लवकरच एकाकीपणाचे बळी बनता. तुम्हाला माहितही नाहीये.

तुम्ही जितके जास्त सोशल मीडिया वापरता तितके जास्त तुम्हाला एकटेपणा जाणवतो. इंस्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही इतरांच्या आनंदाचे आणि प्रगतीचे फोटो जितके जास्त पाहता तितके तुमच्या आत मत्सर, तुलना आणि एकाकीपणाच्या भावना निर्माण होतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की, सोशल मीडियाचा वाढता वापर लोकांमध्ये एकटेपणा कसा निर्माण करू शकतो?

सोशल आइसोलेशन म्हणजे काय?

सोशल आइसोलेशन (सामाजिक अलगाव आणि एकाकीपणा) म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलत नाही आणि लोकांमध्ये जास्त मिक्स होत नाही. सामाजिक मेळावे कमी आवडतात आणि हळूहळू तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे थांबवता, परिणामी तुम्ही एकाकीपणाचे बळी बनता.

सोशल मीडिया तुम्हाला एकाकी का बनवतो?

सोशल मीडियाचा सर्वात मोठा नुकसान म्हणजे सोशल मीडियाद्वारे लोकं नवीन लोकांशी जे काही संबंध जोडतात ते खरे संबंध नसतात. म्हणूनच जेव्हा आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते. कारण समोरासमोर बोलणे आणि कॉल किंवा मेसेजवरून बोलणे यात फरक आहे. तुम्ही एकमेकांच्या भावना आणि इमोशन समजू शकत नाही, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की समोरची व्यक्ती तुम्हाला काय म्हणत आहात ते समजत नाही.

काही क्षणाचा आनंद मिळतो

सोशल मीडियावर नवीन लोकांशी मैत्री केल्याने तुम्हाला काही क्षणांचा आनंद मिळतो. पण सत्य हे आहे की इथे तुमचे 500 मित्र असले तरी त्यापैकी कोणीही तुमचा खरा मित्र नाही. सोशल मीडिया हळूहळू तुम्हाला वास्तविक जगापासून आणि लोकांपासून दूर करत आहे, परिणामी तुम्हाला एकटेपणा जाणवतो.

स्वतःला इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजणे

सोशल मीडियावर इतरांना त्यांच्या करिअरमध्ये, प्रेमात किंवा जीवनाच्या कोणत्याही पैलूमध्ये चांगले काम करताना पाहून, कधीकधी लोकं त्यांच्या आयुष्याची तुलना त्या लोकांशी करू लागतात आणि यामुळेच त्यांना एकटेपणा जाणवतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं