AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : ‘या’ 4 गोष्टी स्मरणशक्तीला मारक, त्यांचा तुमच्या आहारात समावेश नाही ना?, वाचा याबद्दल सविस्तर!

स्मरणशक्तीचा संबंध वयाशी आहे असे मानले जाते. असं म्हणतात की वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होऊ लागते. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही वयोवृद्ध माणसेही पाहिली असतील. ज्यांच्या स्मरणशक्तीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि वृद्धापकाळातही त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली आहे.

Health Care : 'या' 4 गोष्टी स्मरणशक्तीला मारक, त्यांचा तुमच्या आहारात समावेश नाही ना?, वाचा याबद्दल सविस्तर!
आहार
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : स्मरणशक्तीचा संबंध वयाशी आहे असे मानले जाते. असं म्हणतात की वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होऊ लागते. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही वयोवृद्ध माणसेही पाहिली असतील. ज्यांच्या स्मरणशक्तीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि वृद्धापकाळातही त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली आहे. वास्तविक हे सर्व त्यांच्या चांगल्या आहार आणि दिनचर्येचा परिणाम आहे.

सर्व संशोधनातून असे दिसून आले आहे की अन्नाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर तुमचा आहार योग्य नसेल तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या तुम्हाला वेळेपूर्वी घेरतात. आजकाल बहुतेक लोकांना लहान वयातच मधुमेह, संधिवात, बीपी, तणाव इत्यादी समस्या होतात. याचे एक कारण त्यांचा चुकीचा आहार हे देखील आहे. येथे जाणून घ्या अशा 5 गोष्टींबद्दल ज्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत वाईट मानल्या जातात. त्यांच्या सेवनामुळे राग, चिडचिडेपणा, तणाव वाढतो आणि स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.

तळलेले अन्न

जास्त तळलेले पदार्थ खाणे स्वादिष्ट वाटते. परंतु ते कोणत्याही प्रकारे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. जास्त तळलेले अन्न तुमच्या चेतापेशींचे नुकसान करते आणि मेंदूची क्षमता कमी करते. याचा थेट परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे शक्यतो साधे आणि पचणारे अन्न खाण्याची सवय लावा.

जंक फूड

जंक फूडमध्ये चव वाढवण्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर केला जातो. ज्यामुळे डोपामाइन हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम होतो. ते जास्त खाल्ल्याने व्यक्तीमध्ये तणावाची पातळी वाढते आणि त्याची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते.

दारू

दारू पिण्याची सवय तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकते. यामुळे तुमच्या शरीरात अनेक घातक रोग होतात. तसेच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ते प्यायल्याने व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू लागते. स्मरणशक्ती कमकुवत होते आणि साध्या गोष्टीही विसरण्याची समस्या वाढते.

गोड

मिठाई खाण्याचे शौकीन असलेल्या लोकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त साखर खाल्ल्याने मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे मन सुस्त होते आणि आपले काम नीट होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Avoid these 4 foods in the diet, memory is weak)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.