Holi 2021 : जाणून घ्या होळीसाठी हर्बल रंग का आहेत आवश्यक?

रसायनांसह रंगांचा वापर केल्यास त्वचा आणि केसांचे प्रतिकूल नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला बेपर्वाईने होळी साजरी करायची असेल तर हर्बल रंग निवडा. (know why herbal colors are essential for Holi)

Holi 2021 : जाणून घ्या होळीसाठी हर्बल रंग का आहेत आवश्यक?
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग.. रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!?
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 7:08 AM

मुंबई : होळी हा रंगांचा, आनंदाने भरलेला सण आहे. हा सण परस्पर बंधुत्वाचा आहे. या दिवशी लोक रंग आणि गुलालाची होळी खेळतात. वसंत ऋतूचे स्वागत करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणून हा सण भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आणि विशेष स्थान असणारा आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोपामुळे भारतीयांची थोडी निराशा झाली आहे, परंतु होळीच्या वेळी लोक आपले केस, त्वचा आणि आरोग्यास सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच एक सुरक्षित मार्ग अवलंबत असतात. रसायनांसह रंगांचा वापर केल्यास त्वचा आणि केसांचे प्रतिकूल नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला बेपर्वाईने होळी साजरी करायची असेल तर हर्बल रंग निवडा. (know why herbal colors are essential for Holi)

हर्बल रंगांमुळे त्वचेचे आणि केसांचे नुकसान टळते

होळीला एकमेकांना रंगवण्यात खूप आनंद मिळतो. आपण हा सण आपले मित्र आणि कुटुंबियांसमवेत साजरा करतो. या उत्सवाचा हा एक मजेदार हिस्सा आहे परंतु रासायनिकपणे उत्पादित रंगांचा वापर केल्यास त्वचा, केस आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. म्हणून, यावेळी हर्बल रंगांचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे रंग 100 टक्के नैसर्गिक आहेत आणि त्वचा, केस तसेच पर्यावरणाचे रक्षण करतात. हर्बल रंग सहज धुतले जाऊ शकतात.

हर्बल रंग 100 टक्के सुरक्षित

महामारीसारख्या गंभीर परिस्थितीत आपले मित्र, कुटुंब आणि स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करणे देखील आवश्यक आहे. हर्बल रंग किंवा सेंद्रिय रंग 100 टक्के सुरक्षित आहेत आणि केमिकलयुक्त रंगांमुळे होणाऱ्या जळजळ किंवा अॅलर्जीपासून दूर ठेवू शकतात. नैसर्गिक रंग तांबे, सल्फेट, शिसे, ऑक्साईड आणि पारापासून मुक्त आहेत जे कृत्रिम रंगांचे मुख्य घटक आहेत.

सहजपणे धुतले जातात

हर्बल रंगामुळे केसांशी संबंधित कोरडेपणा किंवा केस गळणे, कंपन आणि डिसकलेरेशन कमी करणे आदि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. कपड्यांमधून रंग सहजपणे निघून जातात आणि आपण आपली त्वचा आणि केस नुकसान न करता सहज धुवू शकतो. म्हणूनच हे हर्बल रंग आपण फक्त होळीलाच वापरणे चांगले. (know why herbal colors are essential for Holi)

इतर बातम्या

Holi 2021 : भेसळयुक्त माव्याची करंजी तर खात नाही ना?; असा ओळखा चांगला मावा

Holi 2021 | भांगचा हँगओव्हर उतरवायचा?; मग हे कराच!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.