AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money Plant: मनी प्लँट चोरल्याने खरंच होते धनवर्षा की बसतो फटका? काय सांगते वास्तू शास्त्र?

Money Plant Vastu Tips: मनी प्लँट नेहमी योग्य दिशने आणि चांगल्या भावनाने लावल्या गेले पाहिजे. असे केल्यास हे रोपटं धन,सुख, समृद्धी आणि सकारात्मकता देते अशी मान्यता आहे. पण त्यापेक्षा मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे झाड चोरल्यानं खराच फायदा होतो का?

Money Plant: मनी प्लँट चोरल्याने खरंच होते धनवर्षा की बसतो फटका? काय सांगते वास्तू शास्त्र?
मनी प्लँट
| Updated on: Nov 02, 2025 | 4:43 PM
Share

Money Plant Vastu: वास्तू शास्त्रामध्ये मनी प्लँट अत्यंत शुभ मानल्या जाते. जिथे हा छोटे झाडं असतं. तिथे सुख, समृद्धी आणि संपत्ती नांदते. तिथे कसलीही कमी पडत नाही. अर्थात मनी प्लँट कुठे लावावा याविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्याविषयीच्या अनेक धारणा प्रचलित आहेत. त्यातील अजून एक मान्यता तर एकदम हटके आहे. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या अथवा समृद्धी असलेल्या घरातून मनी प्लँट चोरून आणला आणि तो आपल्या घरात लावला तर मोठा धनलाभ होतो असा हा समज आहे. अशी मान्यता आहे की हे रोपटं जर चोरून लावलं तर लवकर श्रीमंत येते. पण वास्तू शास्त्रात याविषयीची वेगळीच माहिती आहे. वास्तू शास्त्रात याविषयी काय सांगितले आहे नियम?

वास्तूशास्त्रानुसार घरातील काही रोपटी ही सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देतात. मनी प्लँट हा त्यातीलच एक आहे. हे झाड वातावरणात सकारात्मकता आणते. यामुळे घरात पैसा, धन, समृद्धी येते. घरात आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये मनी प्लँट असेल तर सुख समृद्धी आपसूकच पायाशी लोळण घेते अशी धारणा आहे. अशी अनेकांची मान्यता आहे.

मनी प्लँट चोरून लावावे का?

अनेक लोक मानतात की मनी प्लँट चोरी करुन तो आपल्या घरात लावल्यास धनलाभ होतो. पण वास्तूशास्त्रानुसार हा विचार चुकीचा आहे. चोरी कोणत्याही प्रकारची असो ती वाईटच असते. तुम्ही समृद्धी यावी म्हणून जरी एखाद्याच्या घरून मनी प्लँट चोरून आणत असाल तरी ही पद्धत चुकीची मानल्या जाते. वास्तू शास्त्रानुसार असा मनी प्लँट हा सकारात्मकतेचा नाही तर नकारात्मकतेचा भाग होतो. असे चोरून आणलेला मनी प्लँट हा घरात सुख-समृद्धी आणतनाही तर आर्थिक अडचणीचे कारण ठरतो.

खरेदी करून लावल्यास चांगली फळं

वास्तूशास्त्रानुसार, जर मनीप्लँट बाजारातून खरेदी करून घरी आणल्यास आणि योग्य ठिकाणी तो लावल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. असे करणे फायद्याचे ठरते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. लक्ष्मीची कृपा होते. मनी प्लँट घरी आणून लावण्याची वेळ एकतर सकाळची अथवा संध्याकाळची योग्य मानली जाते. शुक्रवारी मनी प्लँट लावणे फायदेशीर मानल्या जाते. मनी प्लँट लावताना एक काळजी घेणे आवश्यक आहे. हा मनी प्लँट जमिनीला टेकता कामं नाही. तो वरच्या दिशेने वाढायला हवा.

(डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती ही सामान्य गृहितं आणि उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. टीव्ही9 मराठी त्याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?