AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…याच नैराश्याने काँग्रेस हरतेय…’,राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सींग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात मॅच फिक्सींग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लेखांतून केल्यानंतर राजकारण तापले आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

...याच नैराश्याने काँग्रेस हरतेय...',राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सींग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार
| Updated on: Jun 07, 2025 | 6:02 PM
Share

महाराष्ट्रातील साल २०२४ च्या विधानसभा निवडणूकांत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी केला आहे. गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने निकाल फिक्स केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हल्लाबोल केला आहे.

शनिवारी सर्व प्रमुख वृत्तपत्रात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या मतदान आणि निकालात मॅच फिक्सींग झाल्याचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशातच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर जेपी नड्डा यांचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकात मोठी मॅच फिस्कींग झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही पलटवार केला आहे.

चड्डा यांनी राहुल गांधी यांचा लेख निवडणूकांमागून निवडूका हरल्याने आलेले नैराश्य आणि हताशामुळे बोगस आख्यान रचण्याचा डाव आहे.

काय म्हणाले जे.पी. नड्डा?

जे.पी. नड्डा यांच्या पोस्टमध्ये नड्डा यांनी एकूण पाच मुद्यांना स्पर्श करीत आरोप लावलेला आहे. राहुल गांधी कसे दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे…

टप्पा 1: कांग्रेस पार्टी त्यांच्या वागणुकीमुळे निवडणूकांमागून निवडणूका हरत आहे.

टप्पा 2: आत्मनिरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र षड्यंत्र रचत आहे. आणि हेराफेरीचे षडयंत्र रचतात.

टप्पा 3: सर्व तथ्य आणि आंकड्यांना नजरअंदाज करतात.

टप्पा 4: शून्य पुराव्यासह संस्थांना बदनाम करतात असतात.

टप्पा 5: तथ्यांच्या ऐवजी बातम्यात राहाण्याची इच्छा व्यक्त करतात.

तसेच जेपी नड्डा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की वारंवार उघडकीस येऊनही ते निर्लज्जपणे खोटे पसरवत आहेत. आणि बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते असे करत आहेत. जे.पी. नड्डा पुढे म्हणाले की लोकशाहीला नाटकाची गरज नाही. त्याला सत्याची गरज आहे.

Follow Us
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.