AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता

Ratnagiri रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे.

Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता
| Updated on: Aug 21, 2022 | 11:31 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरीच्या (Ratnagiri) भाट्ये समुद्रात बोट (boat) बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. दरम्यान या पाच पैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्यापही यातील दोन जण बेपत्ता आहे. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही . रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) राबवत तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाच जण मासेमारीसाठी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात उतरले होते. एका छोट्या बोटीच्या मदतीने मासेमारी सुरू होती. मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली.  घटना लक्षात आल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी त्यांचा काहीही ठावठिकाणा लागू  शकलेला नाही. ही बोट नेमकी कशी  बुडाली याची देखील माहिती समोर आलेली नाहीये. सध्या बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

पावसाळ्यात समुद्र बनतात धोकादायक

दरम्यान पावसाळ्यात समुद्र धोकादायक बनतात. वादळाची शक्यता असते. वादळामुळे अजस्त्र लाटा उसळतात. सध्या बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर वादळात झालेले आहे. याच पार्श्वभूमीर राज्यात शनिवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. नदी काठच्या गावांना तसेच खोल समुद्रात मासेमरी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान