AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेगावला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, पर्यटन विकासाला मिळणार चालना

काही वर्षांपासून काही कारणामुळे शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेगावची भविकांची गर्दी कमी झाली होती.

शेगावला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, पर्यटन विकासाला मिळणार चालना
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 19, 2023 | 7:34 PM
Share

बुलढाणा : राज्यातील मोठं देवस्थान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे आहे. गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकारकडून जमीन मिळाली. त्यावर धार्मिक, अध्यात्मिक तसेच पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन स्थळाची उभारणी करण्यात आली. याठिकाणी सुमारे दोनशे एकरवर जमीन आहे. आनंद सागरमुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक तसेच पर्यटन वाढलं होतं. पण काही वर्षांपासून काही कारणामुळे शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेगावची भविकांची गर्दी कमी झाली होती.

आनंद सागरच्या रंगरंगोटीचे काम सुरू

आता आनंद सागर हे येत्या दोन महिन्यांत भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला दुरुस्त करून आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

anand sagar 2 n

आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.

भक्तांसाठी आनंदाची बातमी

राज्यभरातील गजानन महाराज भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेगावचे पर्यटन स्थळ असलेलं आनंद सागर हे येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. सध्या आनंद सागरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. गजानन महाराज यांच्या भविकांसाठी आणि पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आनंद सागर सुरू करण्याची मागणी

आनंद सागर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल केले जात होते. त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे.

तलाव, ध्यानकेंद्र विशेष आकर्षण

आनंदसागर येथे उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. सुमारे दोनशी एकर जागेवर हे विकसित करण्यात आले आहे. मुलांना खेळण्यासाठी सुविधा आहेत. तलाव, ध्यानकेंद्र हे आनंद सागरचे वैशिष्ट आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार