तारळी नदीच्या पुलावर भीषण अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार

आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात झालाय. (Five Death In Karad Umraj bus Accident)

तारळी नदीच्या पुलावर भीषण अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:10 AM

कराड : आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात झाला आहे. मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (Five Death In Karad Umraj bus Accident)

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष आणि एक महिला तसेच तीन वर्षांचा मुलगा असे पाच जण जागीच ठार झाले आहेत.

उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळली. यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला. त्यानंतर नागरिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरु केले. (Five Death In Karad Umraj bus Accident)

संबंधित बातम्या

काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

LIVE | नंदुरबारमध्ये धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.