AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबत सरकार निर्णय घेणार: या जिल्ह्याचा होणार कायापालट…

हिंदू गर्जना मोर्चा निघाला त्यातील लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा,गोहत्या कडक करण्याच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या संदर्भात कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबत सरकार निर्णय घेणार: या जिल्ह्याचा होणार कायापालट...
| Edited By: | Updated on: Mar 04, 2023 | 11:50 PM
Share

सोलापूरः सोलापूर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील अनेक समस्यांबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या आहे. त्यामुळे सोलापूर शहर विकासाच्या दृष्टीने त्याचा कायापालट करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी अडचणी सोडवण्याचे पालकमंत्र्यांनीही यावेळी आश्वासन दिले आहे.

तसेच सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी बाबत झालेल्या कामाची चौकशी करून त्याची तपासणी करण्याची माजी नगरसेवकांची मागणी होती. मात्र पालकमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीच्या प्रश्नांबाबत आणखी काही समस्या असतील भेटा असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सोलापूर एमआयडीची मुद्दाही उपस्थित केला आहे.

सोलापूर एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीबाबतही निर्णय घ्यावा व रविवारी होणाऱ्या आढावा बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यानी यावेळ सांगितले.

तसेच यावेळी सोलापुरात राज्यातील कार्यकर्त्यांबाबत एक मेळावा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणीही यावेळी करण्यात आली.

सोलापूर भाजप उद्योग आघाडीकडून सांगण्यात आले असले तरी सोलापूर शहरातील उद्योगांची अडचणही नेहमी सांगितली जाते.

तर दुसरीकडे हिंदू गर्जना मोर्चा निघाला त्यातील लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा,गोहत्या कडक करण्याच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या संदर्भात कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यावर निर्णय शासन घेईल मात्र अशा घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही खबरदारी घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगिले.

भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तरी सोलापूर शहरात कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून अन्याय, पालकमंत्र्यांकडून निवेदन देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आली. निराधार योजना, रेशन कार्ड यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे निराधार योजनेची कमिटी नेमणूक करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.