AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11, 12 आणि 13 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस, तब्बल 5 राज्य संकटात, पुढील 72 तास…

Maharashtra Weather Update : कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती सध्या हवामानाची आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे. राज्यात हवामानाची स्थिती नेमकी काय असणार ते जाणून घ्या.

11, 12 आणि 13 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस, तब्बल 5 राज्य संकटात, पुढील 72 तास...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 11, 2026 | 7:33 AM
Share

राज्यासह देशात तापमान सातत्याने बदलताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती सध्या आहे. बदलत्या वातावरणाताचा परिणाम आरोग्यावर होतोय. आरोग्याच्य असंख्य समस्याही निर्माण होत आहेत. वायू प्रदूषणाचा प्रचंड वाढ झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी सध्या पडली आहे. मात्र, असे असले तरीही राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पारा सतत घसरत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदानुसार, पुढील काही दिवस अजून कडाक्याची थंडी असेल. मात्र, असे असले तरीही उत्तरेकडे पडलेल्या थंडीच्या तुलनेत राज्यात येणाऱ्या शीत लहरी कमी असल्याने म्हणावा तसा गारठा जाणवत नाहीये. शिवाय 1 तारखेला झालेल्या पावसानंतर किमान तापमानात वाढ होत आहे. जानेवारी महिना राज्यात थंडी कायम राहणार असल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तापमान 10°c च्या खाली नोंदविण्यात येत आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच तापमान 5 सेल्सिअसपर्यंत खाली जाताना दिसले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल. अमृतसरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तिथे 1.3 तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणीमध्ये 6.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव, मालेगाव, नाशिक, गोदिंया, भंडारा, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामानात चढउतार होत असलातरीही राज्यात गारठा कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात राज्यातही थंडीचा लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचया 72 तासांत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील सुमारे पाच राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी