AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव हादरलं, दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला गेलं, पण मन हेलावणारी घटना

जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या अमळनेर येथील दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. मोठ्या उत्साहात हे दोन्ही कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. पण या कुटुंबासोबत अतिशय दु:खद घटना घडलीय. या दोन्ही कुटुंबियांच्या कारला एक कंटेनरने धडक दिली. या धडकमध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय.

जळगाव हादरलं, दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला गेलं, पण मन हेलावणारी घटना
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 13, 2023 | 10:09 PM
Share

जळगाव | 11 नोव्हेंबर 2023 : दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षकांचं कुटुंब राजस्थानला फिरायला गेलं होतं. पण या दोन्ही कुटुंबांची ही ट्रीप शेवटची ठरली आहे. कारण या दोन्ही कुटुंबियांच्या कारला कंटेनरची जोराची धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा तर चेंदामेंदा झालाय. तर कारमधील तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावातील अमळनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचे कुटुंब दिवाळी निमित्त राजस्थानमध्ये फिरायला गेलं होतं. या दरम्यान राजस्थानमधील बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ कंटेनरने शिक्षकांच्या कारला जोराची धडक दिली. त्यामुळे मोठी अपघाताची घटना घडली. या अपघातात एका शिक्षकासह त्याचं पूर्ण कुटुंब ठार झालंय. तर दुसऱ्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून फक्त शिक्षकच बचावला आहे.

जळगाव जिल्हा हादरला

संबंधित घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अमळनेरचे रहिवासी असलेलेल राज्याचे मदत-पुनर्वसन मंत्री आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली केल्या. त्यांनी राजस्थानमधील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला.

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण