AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल

पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Apr 23, 2023 | 6:52 PM
Share

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी सभेपूर्वी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, कधी-कधी काही गोष्टी होत नाही. पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया. वैशालीताई यांनी फिल्म दाखवली. त्यांना साथ देणे गरजेचे आहे.

यासाठी संशोधन व्हावं

आर. ओ. तात्या पाटील यांची उणीव कायम भासत राहते. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी हे आर. ओ. तात्या पाटील यांचे कुटु्ंब होतं. पिकेल ते विकेल यासाठी जगभर संशोधन व्हावं, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

शेतकरी त्यांचे कुटुंब होते

जगणार कुणासाठी स्वतःसाठी की इतरांसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत निर्मल पीकचं काय होणार. हा त्यांचा ध्यास होता. संपूर्ण शेतकरी हे त्यांचे कुटुंब होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. त्यांच्या कुटुंबाचे काय होणार हे त्यांचे लक्ष होते. माझ्या कुटुंबापेक्षा शेतकरी हित हा आर. ओ तात्या पाटील यांचा ध्यास होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

पुन्हा येणार असल्याचे आश्वासन

बुरशी ही उपयोग आहे शिवाय घातकही आहे. कोरोनातील बुरशी घातक होती. आता मला शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. त्यामुळे तुमची लॅब बघायला मी पुन्हा येणार आहे, असे उद्धव ठाकरे उद्योजकांशी बोलताना म्हणाले.

जे विकेल ते पिकवा

विकेल ते पिकेल. ही संकल्पना मी मांडली होती. पुढच्या वर्षी आपल्याला काय विकता येईल. ज्या वस्तूला भाव मिळेल अशा वस्तू पिकवल्या पाहिजे. खत कोणतं वापरायचं. विभाग कोणता आहे, याचा विचार केला पाहिजे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

पुढचा काळ आपलाच आहे

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. पुढचा काळ आपला आहे. त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल