AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल

पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Apr 23, 2023 | 6:52 PM
Share

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी सभेपूर्वी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, कधी-कधी काही गोष्टी होत नाही. पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया. वैशालीताई यांनी फिल्म दाखवली. त्यांना साथ देणे गरजेचे आहे.

यासाठी संशोधन व्हावं

आर. ओ. तात्या पाटील यांची उणीव कायम भासत राहते. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी हे आर. ओ. तात्या पाटील यांचे कुटु्ंब होतं. पिकेल ते विकेल यासाठी जगभर संशोधन व्हावं, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

शेतकरी त्यांचे कुटुंब होते

जगणार कुणासाठी स्वतःसाठी की इतरांसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत निर्मल पीकचं काय होणार. हा त्यांचा ध्यास होता. संपूर्ण शेतकरी हे त्यांचे कुटुंब होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. त्यांच्या कुटुंबाचे काय होणार हे त्यांचे लक्ष होते. माझ्या कुटुंबापेक्षा शेतकरी हित हा आर. ओ तात्या पाटील यांचा ध्यास होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

पुन्हा येणार असल्याचे आश्वासन

बुरशी ही उपयोग आहे शिवाय घातकही आहे. कोरोनातील बुरशी घातक होती. आता मला शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. त्यामुळे तुमची लॅब बघायला मी पुन्हा येणार आहे, असे उद्धव ठाकरे उद्योजकांशी बोलताना म्हणाले.

जे विकेल ते पिकवा

विकेल ते पिकेल. ही संकल्पना मी मांडली होती. पुढच्या वर्षी आपल्याला काय विकता येईल. ज्या वस्तूला भाव मिळेल अशा वस्तू पिकवल्या पाहिजे. खत कोणतं वापरायचं. विभाग कोणता आहे, याचा विचार केला पाहिजे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

पुढचा काळ आपलाच आहे

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. पुढचा काळ आपला आहे. त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार